शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जळगाव येथे हरभरा खरेदी केंद्रावरील गैरसोयींनी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:54 IST

आपसातील वादाचाही फटका

ठळक मुद्देकेंद्र बदलण्याची मागणीमाल नेताना मोठी कसरत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेेंंतर्गत सुरू असलेले शिवाजीनगरातील हरभरा खरेदी केंद्र गैरसोयीचे ठरत असून या ठिकाणी असलेल्या अनेक गैरसोयींनी शेतकरी त्रस्त आहेत. यामध्ये भरात भर म्हणजे मंगळवारी मापाड्यांच्या आपसातील वादामुळे खरेदी बंद पडून शेतकऱ्यांना सहा तास ताटकळत रहावे लागले. दरम्यान, बुधवारी आलेल्या सर्व ट्रॅक्टरमधील मालाची खरेदी केल्याचा दावा तालुका शेतकी संघाच्या वतीने करण्यात आला.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंंतर्गत सुरू असलेले शिवाजीनगरात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी माल नेताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सोबतच तेथे गेल्या नंतर प्रचंड अस्वच्छता असून बसायला देखील जागा नाही. त्यामुळे गर्दीमध्ये रांगा लागलेल्या असताना कोठे बसावे, असा प्रश्न शेतकºयांना पडतो.मंगळवारी येथे खरेदीस सुरुवात होत नाही तोच मोजणीवरून शेतकी संघ व कृउबाच्या मापाड्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर खरेदी केंद्रास थेट कुलूप लावल्याने खरेदी बंद पडली. त्यामुळे येथे ट्रॅक्टरच्या लांब रांगा लागल्या. दुपारी खरेदी सुरू झाली मात्र तोपर्यंत शेतक-यांना ताटकळत रहावे लागले.बुधवारीदेखील सकाळी काहीसी गर्दीच होती. अखेर शेतकी संघाचे चेअरमन उत्तमराव सपकाळे व संचालकांनी येथे भेट देऊन सूचना दिल्या.हरभरा खरेदीविषयी वेगवेगळ््या गावातील शेतकºयांना वार ठरवून दिला आहे. ठरविलेल्या दिवशीच माल आणल्यास गर्दी होत नाही व सर्वांची खरेदी वेळेत होऊ शकते.- उत्तमराव सपकाळे, चेअरमन, शेतकी संघ.हरभरा केंद्रावर अनेक अडचणी असून येथील अस्वच्छतेने शेतकºयांना त्रास होतो. हे खरेदी केंद्र तेथे न ठेवता दुसरीकडेच असावे.- सोपान कावडे, शेतकरी.

टॅग्स :Jalgaonजळगाव