शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 15:44 IST

‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी उन्हामुळे घड निसटण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागामध्ये उन्हाच्या पाºयाने गाठली पंचेचाळीशीपरिपक्क झालेल्या केळी बागायतीवर उन्हाचा परिणामहातातोंडाशी आलेली केळी उन्हापासून वाचविण्यासाठी शेतकºयाची धडपड

उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : ‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी उन्हामुळे घड निसटण्याची वेळ आली आहे. या प्रचंड तापमानामुळे केळी बागांना पाणीटंचाईसह नुकसानीचा मोठा फटका बसत आहे.केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत प्रचंड धडपड करताना दिसत आहेत. केळीचे घड परिपक्व होण्यापूर्वीच निसटण्यामुळे शेतकरी नुकसानीने संकटात सापडूनही सामना करीत आहे. केळी बागांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी बागांना समोरून व बाजूला ग्रीनशेड नेटचा आडोशासाठी वापर करताना दिसत आहेत.केळी बागांना शेतकरी संरक्षणासाठी विविधरंगी आकर्षक साड्यांचा वापर करताना दिसत आहे . सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून, उन्हाचा तडाखा व लग्न सोहळयांचा धूमधडाका सहन करावा लागत असून पाणीटंचाईमुळे केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी मोठी धडपड करीत आहे. उटखेडा, भातखेडा, कुसुंबा, मुंजलवाडी, कुंभारखेडा या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी खालावल्याने शेतकरी हाजारो रुपये खर्च करून विहिरींत आडवे व उभे बोअर करुन केळी बागा वाचविण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओततांना दिसत आहे.वीज समस्येशी शेतकºयांना सामना करावा लागत आहे. एक सप्ताह दिवसा व एक सप्ताह रात्र अशी वेळ असून दिवसाला आठ तास तर रात्रीला दहा तासच वीज शेतीसाठी मिळत आहे. मे महिन्यात तापमानाचा फटका केळी बागांना नुकसानीचा ठरत आहे. त्यात उष्ण वाºयाचा वेग त्यामुळे केळी बागांचे नुकसान होताना दिसत आहे. केळी बागाच्या संरक्षणासाठी व तापमानापासून वाचविण्यासाठी ग्रीनशेड नेट, गीनी ग्रास तसेच विविध रंगी साड्यांचा वापर केळी बागांच्या समोरच्या बाजूला लावून शेतकरी धडपड करताना दिसत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRaverरावेर