शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने उभ्या पिकात शेतकऱ्यांनी घातली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:25 IST

परिसरात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन आणि त्यामुळे झालेली वाताहत यामुळे मात्र शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तळेगाव, ता.जामनेर :  परिसरात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन आणि त्यामुळे झालेली वाताहत यामुळे मात्र शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकात गुरे घालून पीक नष्ट केले.तळेगाव येथील शेतकरी दिवाकर अंबादास कुलकर्णी व चंद्रशेखर पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या शेतात वांगे, कोबी यासह भाजीपाला पीक लावले. लावलेल्या पिकांचा खर्चदेखील निघेनासा झाला आहे. कोबी बाजारात नेली असता लिलाव झाला नाही व वाहतूक खर्चही गेला. त्यामुळे वैतागून त्यांनी आपल्या उभ्या पिकात गावातील गाई, गवार  घालून पीक नष्ट केले. तसेच मेथी, कोथिंबीर, वांगे यासह अन्य भाजीपाला पिकांचेदेखील भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्याचप्रमाणे परिसरात टरबूज लागवडदेखील मोठ्या प्रमाणात आहे. टरबुजाचेदेखील भाव पडले आहेत. चार रुपये किलोप्रमाणे व्यापारी माल मागत असल्याने शेतकऱ्यांपुढे खर्च कसा काढावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर