शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

मुक्ताईनगरला शेतकरी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST

—— प्रशासनाकडून दुर्लक्ष एरंडोल : कोरोना संसर्गाचा कहर आता काहीसा मंदावला आहे. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ...

——

प्रशासनाकडून दुर्लक्ष

एरंडोल : कोरोना संसर्गाचा कहर आता काहीसा मंदावला आहे. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अनेक जण सर्रास मास्क न लावता फिरत असतात.

——

वीज अखंड मिळावी

अमळनेर : परिसरात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. पाणीसाठे मुबलक असल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, मका, हरभरा, भुईमूग व काही ठिकाणी फळ पिकांची लागवड झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठ्याची गरज आहे. बऱ्याच वेळेस भारनियमनाचा त्रास होतो. अखंड वीज मिळावी अशी मागणी आहे.

——

बसस्थानकात घाण

धरणगाव : बसस्थानकात फारशी गर्दी नसताना येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असते. या ठिकाणी अनेक जण आपली खासगी वाहने लावून अन्यत्र जात असतात. याची दखल घेऊन स्वच्छता ठेवावी अशी मागणी केली जात आहे.

——-

एड‌्स दिन साजरा

धरणगाव : राष्ट्रविकास मायग्रेट टी आय प्रोजेक्ट व आयसीटी विभाग धरणगावतर्फे एड‌्स दिन साजरा करण्यात आला. स्थलांतरित कामगारांसाठी कमल जिनिंग येथे पोस्टर प्रदर्शन झाले. सुनील महाले, समुपदेशक अमोल सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंपी, राजेश्वर काकडे आदी उपस्थित होते.

——-

नवनाथ पवार यांचे यश

चाळीसगाव : सांगवी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे पदवीधर प्राथमिक शिक्षक नवनाथ तापीराम पवार राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) राज्यशास्त्र विषयांमध्ये पात्र झालेले आहेत. परीक्षेचा निकाल ३०रोजी जाहीर झाला आहे. पवार हे राहणार चिपलीपाडा, तालुका- साक्री, जिल्हा - धुळे येथील मूळ रहिवासी आहेत.