शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

तोंडापूरला बिबट्यांच्या संचाराने शेतकरी भयभित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:46 IST

तोंडापूर लगतच्या जंगलात मोठी वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यांचा गावाजवळ संंचार वाढला असून त्यात दोन बिबटे शेतांमध्ये दिसल्याने शेतकरी भयभित झाले आहेत.

ठळक मुद्देवनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणीशेतात कामास येण्यास कोणीही तयार नाही

तोंडापूर ता.जामनेर : येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शेतशिवारात चक्क दोन बिबट्यांचा रोजच वावर आढळून येत असल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. वनविभागाने या बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.तोंडापूर जवळील डोंगराच्या भागात जंगलतोड झाल्याने बिबट्या, निलगाय, रानडुकरे या सारखे वन्यप्राण्यांनी गावाकडे धाव घेणे सुरू केल्याने शेतात वास्तव्याला असलेल्या शेतकऱ्यांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबत अजिंठा येथील वनविभागाला कळविले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.तोंडापूर येथील कासम शाह नजीम शाह यांच्या गट नंबर २६ मधील राक्षा शिवारात बिबट्या बैलावर धावून आला होता. तर एका बिबट्याने एका शेतकºयाच्या बकरीवर हल्ला चढवून तिला ठार मारले, त्यामुळे शेतकरी आणि रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे.सहा वर्षापूर्वी याच राक्षा शिवारात बिबट्याने शेतात कपाशी वेचणाºया एका अठरा वर्षीय मुलीवर हल्ला चढवून तिला जबर जखमी केले होते. तर एका मुलाला जीव गमवावा लागला होता. वन विभागाच्या सहा वर्षापूर्वीच्या माहीतीनुसार या परिसरात एकूण अकरा बिबट्यांचा संचार होता. त्या पैकी दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. तर तीन महिन्यांपूर्वी एक बिबट्या शेतात मृतावस्थेत सापडला होता. आता मात्र आठ बिबट्यांचा मुक्तपणे संचार सुरु असून दोन बिबटे शेतकºयांच्या नजरेस पडले आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी किंवा त्यांना पकडून इतरत्र पाठविण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.बिबट्याच्या भितीने शेतीत कोणी येईनाया परिसरात सध्यस्थीतीत दोन बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले. शेतात कपाशी वेचणीवर आली असतांना बिबट्याच्या भितीने कोणीही कामावर येण्यास तयार होत नसल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या