शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

दुष्काळ दाराशी; शेतकऱ्यांकडील वसुली थांबवा! शरद पवारांनी दिला दुष्काळाच्या नियोजनासाठी पंचसूत्री कार्यक्रम

By ajay.patil | Updated: September 5, 2023 16:25 IST

राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. खान्देशासह राज्यातदेखील अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करून, त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची वसुली थांबविण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना, पवारांनी राज्य सरकारकडे दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांबाबत आवाहन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, इंदिरा पाटील आदी उपस्थित होते.

दुष्काळाच्या नियोजनासाठी दिला पंचसूत्री कार्यक्रम

- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असून, ठरावीक बाबींकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.१. शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा देण्यात यावा.

२. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पुढे निर्माण होऊ शकतो. त्यावर आतापासूनच लक्ष घालण्यात यावे.३. चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याकडे लक्ष देण्यात यावे.

४. जी पिके सद्य:स्थितीत चांगल्या स्थितीत आहेत ती वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज.५. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून, शेतकऱ्यांकडे असलेली वसुली थांबविण्यात यावी, असा पंचसूत्री कार्यक्रमच शरद पवार यांनी मांडला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी