शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दुष्काळ दाराशी; शेतकऱ्यांकडील वसुली थांबवा! शरद पवारांनी दिला दुष्काळाच्या नियोजनासाठी पंचसूत्री कार्यक्रम

By ajay.patil | Updated: September 5, 2023 16:25 IST

राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. खान्देशासह राज्यातदेखील अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करून, त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची वसुली थांबविण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना, पवारांनी राज्य सरकारकडे दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांबाबत आवाहन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, इंदिरा पाटील आदी उपस्थित होते.

दुष्काळाच्या नियोजनासाठी दिला पंचसूत्री कार्यक्रम

- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असून, ठरावीक बाबींकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.१. शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा देण्यात यावा.

२. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पुढे निर्माण होऊ शकतो. त्यावर आतापासूनच लक्ष घालण्यात यावे.३. चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याकडे लक्ष देण्यात यावे.

४. जी पिके सद्य:स्थितीत चांगल्या स्थितीत आहेत ती वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज.५. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून, शेतकऱ्यांकडे असलेली वसुली थांबविण्यात यावी, असा पंचसूत्री कार्यक्रमच शरद पवार यांनी मांडला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरी