शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ज्येष्ठ नागरिकांना सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:31 IST

ज्येष्ठांना राष्टÑीय संपत्तीचा दर्जा देऊन त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे

संपूर्ण आयुष्यभर कष्ट व मेहनत करून देशाच्या प्रगतीला ज्येष्ठांनी हातभार लावला आहे. आपल्या रक्ताचे पाणी करून जीवापाड मेहनत घेतलेली आहे. म्हणून ज्येष्ठांना राष्टÑीय संपत्तीचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्याची, त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांना लागणाऱ्या औषधीमध्ये सूट देण्याची गरज आहे. ज्येष्ठांना मानधन म्हणून दरमहा कमीत कमी १० हजार रूपये पेन्शनच्या स्वरूपात रक्कम द्यावी. ज्यांना स्वत:चे घर नाही, अशा ज्येष्ठांना सवलतीच्या दरात निवारा निर्माण करून दिला पाहिजे. मुलभूत गरजा म्हणून एवढ्या तरी सवलती राज्य सरकारने दिल्या पाहिजेत. हे सरकारचे कर्तव्य व जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये. ज्येष्ठांना सुखाने जीवन जगता यावे म्हणून राज्य वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ व इतर संघटनांनी ज्येष्ठांच्या मागण्यांसाठी दिल्लीत मोर्चा काढून उपोषणही केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण झाले. या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करीत आक्रोशही केला. सतत-सतत आक्रोश करून आज ज्येष्ठ नागरिक थकून गेलेला आहे. घशातून आवाज निघत नाही. लढण्यासाठी पुरेशी ताकद अंगात नाही. असे असूनसुद्धा ज्येष्ठांनी आपला लढा सुरूच ठेवलेला आहे. जवळ-जवळ १० ते १५ वर्षांपासून सतत संघर्ष सुरू आहे. ही परिस्थिती सरकार डोळ्याने पाहत आहे. परंतू निर्णय घेत नाही. ज्येष्ठांचा कुठलाही विचार करीत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. सरकार एकप्रकारे ज्येष्ठांची थट्टाच करीत आहे. े.-रमेश खैरनार, कार्यालयीन अध्यक्ष, वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव