शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगाव एमआयडीसीतून बॅटरीच्या कंपनीतून कच्चा माल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:57 IST

औद्योगिक वसाहतमधील ई-८० या सेक्टरमधील आनंद बॅॅटरी या कंपनीतून बॅटरी बनविण्याचा ३५ हजार रुपये किमतीचा कच्चा माल लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा माल चोरुन नेतांना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅम-यात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैदवाचमन असताना झाली चोरी पोलिसात गुन्हा दाखल 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२७ :  औद्योगिक वसाहतमधील ई-८० या सेक्टरमधील आनंद बॅॅटरी या कंपनीतून बॅटरी बनविण्याचा ३५ हजार रुपये किमतीचा कच्चा माल लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा माल चोरुन नेतांना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅम-यात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लखन वासुदेव बुधानी (वय ४० रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यांची औद्योगिक वसाहतमधील ई-८० या सेक्टरमधील आनंद बॅॅटरी नावाने कंपनी आहे. प्रमोद पाटील हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात तर सदाशिव घुले हा वॉचमन आहे. बुधानी हे सोमवारी सकाळी दहा वाजता कंपनीत गेले असता व्यवस्थापक प्रमोद पाटील यांनी बॅटरी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल सिल्ली सीडचे ४३ नग तयार करुन ठेवले होते, त्यापैकी ८ नग गायब झाल्याचे सांगितले. त्यानुसार कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासले असता कंपनीतून तीन जण हा माल नेतांना दिसून येत आहेत. या तिघांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे वाचमनला विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे नाथानी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. चोरीस गेलेल्या मालाची किंमत ३५ हजार रुपये होती.