शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 14:37 IST

नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरळ पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा

ठळक मुद्देआमदार स्मिता वाघ यांची मागणीशालेय शिक्षण मंत्र्यांकडे दिले निवेदनदहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण द्या

अमळनेर, जि.जळगाव : येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व परीक्षा आटोपणे शक्य नाही. यामुळे नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरळ पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा आणि दहावीच्या भूगोलाचा पेपर रद्द करून इतर विषयांच्या सरासरीप्रमाणे गुण देण्यात यावेत, अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ आजाराच्या सतत वाढत जाणाऱ्या संसगार्मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहेश्र सर्वत्र बंद असल्यामुळे शिक्षण विभागाने यापूर्वीच पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून विद्याथ्यार्ना पास करण्याचे आदेश दिले आहेत. पहिली ते बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलच्या आत होत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे आता शक्य नाही. अशा परिस्थिीत नववी व अकरावीच्या परीक्षादेखील रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश द्यावा. तसेच दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर स्थगित करण्यात आला आहे. पुढील वर्षाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भूगोलाचा पेपर रद्द करून इतर विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणीही आमदार वाघ यांनी केली आहे

टॅग्स :examपरीक्षाAmalnerअमळनेर