शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जळगाव जिल्ह्यात 546 भूमिहिनांचे सबलीकरण, 1 हजार 243 एकर जमिनीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 12:27 IST

जमीन खरेदीसाठी 16 कोटी 49 लाख रुपयांचा निधी उपलब्ध

ठळक मुद्दे1 हजार 243 एकर जमीन जिल्ह्यातील 546 लाभार्थींना वाटप1 कोटी 17 लाख 11 हजार रुपए खचरून 39 एकर जमीन खरेदी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेंतर्गत   जिल्ह्यातील 546 भूमीहिनांना हक्काचे जमीन मालक बनविले आहे. या लाभार्थींना आतापयर्ंत एक हजार 243 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असून 16 कोटी 49 लाख 28 हजार 580 रुपये खर्च करण्यात आला आहे.सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसुचित जाती आणि नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील भूमीहीन शेतमजूरांना हक्काचे जमिन मालक बनविण्यासोबतच त्यांना जगण्याचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना राबविण्यात येते.  361 एकर जिरायत व 881 एकर बागायती अशी एकूण 1 हजार 243 एकर जमीन जिल्ह्यातील 546 लाभार्थींना वाटप करण्यात आली आहे. 2016-17 मध्ये 1 कोटी 17 लाख 11 हजार रुपए खचरून 39 एकर जमीन खरेदी करण्यात आली. यात 34.46 एकर जिरायती आणि 5 एकर बागायती जमीन असून ही जमीन जिल्ह्यातील 13 लाभार्थींना वाटप करण्यात आली.