शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पाईपलाईनसाठी उचलला आर्थिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:53 IST

नगरसेविकेचा पुढाकार : पाणी मिळाल्याने माळीवाड्यात समाधान

धरणगाव : शहरात पाण्याचे दुर्भिक्ष पाचविलाच पुजलेले आहे. शहरातील माळी वाड्यातील काही भागात जुन्या पाईपलाईनव्दारे पाणी पोहचत नसल्याने वॉर्डाच्या नगरसेविकेने नगरपालिकेकडून पाईपलाईन मंजूर करुन स्वत: खोदकाम व इतर प्लबींगचा आर्थिक भार उचलून नवीन जोडणी केल्याने अनेक वर्षानंतर माळीवाड्यातील काही भागातील अंगणापर्यंत पाणी पोहचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.येथील मोठा माळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील काही भागात अनेक वर्षांपासून नळ जोडणी असतांनाही पाणी येत नव्हते. परिसरातील नागरिकांनी नगरसेविका तथा माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन यांची भेट घेवून ही समस्या मांडली. त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पाईप मंजूर करुन स्वत: अदमासे वीस हजार खर्च करुन खोदकाम व प्लबींग करुन रामायण मढी चौक ते बाजोट गल्ली , रामायण मढी पासुन तर संजय महाजन यांच्या घराकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या घरापर्यंत, बाजोट गल्ली ते फुलहार गल्ली कडुन महात्मा फुले चौक पर्यंत नवीन पाईपलाईनचे काम केल्याने या सर्व भागात पाणी आले. ज्या भागात अनेक वर्षापासून नागरीकांना पाण्याची समस्या निर्माण झाली होती ती समस्या सोडविल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे आभार मानून सत्कार केला.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , युवासेना शहर संघटक लक्ष्मण माळी, शिवसेनेचे विजय महाजन, हरी महाजन , मोहन महाजन, भैय्या महाजन, भाऊसाहेब महाजन, पिंटु महाजन, गोलू महाजन व परिसरातील नागरिक उपस्थित होते.