शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लोकशाहीला कॅश, कास्ट आणि क्राईम हे लागलेले ग्रहण-अरुणभाई गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:21 IST

भारत देशाची लोकशाही ही सर्वात बळकट अशी लोकशाही असून यामध्ये हे सर्वांनाच सामावून घेतलेले आहे संविधानाने दिलेल्या मूलभूत हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार मिळाल्याने मुक्तपणे वावर करू शकतो परंतु कॅश कास्ट आणि क्राईम हे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे.

भुसावळ : भारत देशाची लोकशाही ही सर्वात बळकट अशी लोकशाही असून यामध्ये हे सर्वांनाच सामावून घेतलेले आहे संविधानाने दिलेल्या मूलभूत हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार मिळाल्याने मुक्तपणे वावर करू शकतो परंतु कॅश कास्ट आणि क्राईम हे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे. यापासून लवकर मुक्त होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळतर्फे ‘द्वंद जीवनाचे’ या आॅनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते.प्रास्ताविक रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे यांनी केले. अरुणभाई गुजराथी यांचा परिचय सुनील वानखेडे यांनी करून दिला.यावेळी अरुणभाई गुजराथी म्हणाले, डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपली लोकशाही ही चार खांबांवर ती मजबूतपणे उभी आहे. यामध्ये संसद प्रशासन पत्रकारिता व न्यायालय हे चार खांब असून यामुळे लोकशाहीला बाधा अद्याप तरी नाही. संसद या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही ही संसदेमध्ये हे समान अधिकार असून दोघांमध्ये संवाद घडणे गरजेचे आहे आपले सरकार सीआर, जीआर, व एफआयआर यावर चालते प्रत्येक घटक त्याची त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावत असून यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे काम हे संसदेचे असून ते पूर्ण करण्यासाठी विधानसभा पूर्णवेळ चालली पाहिजे लोकशाहीला कॅश कास्ट व क्राईम हे लागलेले ग्रहण असून ते ग्रहण सुटले पाहिजे अन्यथा लोकशाहीला बाधा निर्माण होऊ शकते लोकशाहीमध्ये मतदार यांची भूमिका महत्त्वची असून त्यांनी योग्य भूमिका बजावणे गरजेचे आहे.सूत्रसंचालन रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीचे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी तर आभार प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेक्रेटरी राम पंजाबी, प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे व कोआॅर्डिनेटर जीवन महाजन यांनी परिश्रम घेतले.