शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

प्रत्येक शाळेला दोन बंधा:यांची सक्ती

By admin | Updated: October 7, 2015 23:00 IST

नंदुरबार : जलयुक्त शिवार अभियानाला हातभार लागावा यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दोन वनराई बंधारे बांधण्याविषयीचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत.

नंदुरबार : जलयुक्त शिवार अभियानाला हातभार लागावा यासाठी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना किमान दोन वनराई बंधारे बांधण्याविषयीचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने काढले आहेत.

पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे अत्यंत आवश्यक आहे. वनराई बंधारा हा त्यासाठीचा सोपा उपाय आहे. जलसंवर्धनाचे शाळांमधून होणारे मूल्यसंस्कार व शाळांतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना हे सहज शक्य आहे. आपल्या गाव-शिवारातील वाहत्या नद्या, नाले किंवा ओढे यावर विद्याथ्र्याच्या मदतीने वनराई बंधारे बांधून आपला या अभियानास हातभार लावावा. पायाभूत चाचणीनंतर 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वनराई बंधारे बांधण्याचे अभियान राबवावे, असे शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे यांनी म्हटले आहे.