शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:55 IST

जि.प.चे सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांचा संकल्प

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत

हितेंद्र काळुंखे ।जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांनी काही दिसांपूर्वीच कार्यभार स्विकारला आहे. या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा त्यांनी घेतलेला आढावा तसेच पुढील नियोजन या विषयी जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: जिल्हा परिषदेच्या कामकाजविषयी काय वाटते?उत्तर: कामकाज अधिक गतिमान व पारदर्शी करण्याची आवश्यकता वाटते. यासाठी लवकरात लवकर ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक कामकाजाची फाईल ही ई माध्यमातून तयार होवून फाईलचा प्रवास आदी माहिती हे संबंधिताना पाहणे सहज होईल. अर्थात कामाची गती आणि पारदर्शकताही वाढेल.प्रश्न: यापूर्वी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. अधिकारी हे पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही.परिणामी कामे रखडतात अशी तक्रार असते?उत्तर: अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असला तरच कारभार सुरळीत चालू शकतो. यादृष्टीने आपला समन्वय राखण्याचा नेहमीच प्रयत्न राहील.प्रश्न: नुकताच जिल्हा परिषदेचा १४ कोटीचा निधी परत गेला व गेल्या वर्षात कामांच्या नियोजनालाही उशीर झाला, यास जबाबदार कोण?उत्तर: परत गेलेला निधी हा काही वर्षामधला असून यापुढे कामांचे नियोजन वेळच्यावेळी करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित राहील. माझ्याकडून विलंब होवू देणार नाही.प्रश्न :विविध योजना कशा राबविल्या जात आहेत ?उत्तर:शासनाच्या विविध योजना व दिलेले उद्दीष्ट हे पूर्ण केले जात आहे. आपणही पदभार स्विकारल्यानंतर याकडे विशेष लक्ष दिले आहे. गेल्या ४ वर्षात३२९७८ घरकुले मंजूर करण्यात आली.आजपर्यत २२६४८ घरकुलेपूर्णझालीत. मागील ६ महिन्यात विशेष पाठपुरावा करुन १२हजारपेक्षा अधिक घरे पूर्ण करण्यात आली.ग्रामीण भागातील ५७६३ कुटुंबांना स्वत:ची जागा नसल्याने गावठाण व शासकीय जागा घरकुलासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडीत दिनदयाल योजनेतून १,६३,७४३०० इतका खर्च करण्यात आला. दोन वर्षात १६६४३७ शौचालये पूर्ण करण्यात आली. यामुळे जिल्हा हगणदरीमुक्त झाला.ग्रामीण भागातील विविध अतिक्रमणे नियमित करण्याबाबत आदेश दिले होते.यानुसार १०,३३१ अतिक्रमणे नियमीत करण्यात आलीत. १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले. याचबरोबर कर्मचारी व शिक्षकांसाठी एक नवे अ‍ॅप तयार केले जात आहे. -डॉ.बी. एन.पाटील

टॅग्स :interviewमुलाखत