शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:55 IST

जि.प.चे सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांचा संकल्प

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत

हितेंद्र काळुंखे ।जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांनी काही दिसांपूर्वीच कार्यभार स्विकारला आहे. या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा त्यांनी घेतलेला आढावा तसेच पुढील नियोजन या विषयी जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: जिल्हा परिषदेच्या कामकाजविषयी काय वाटते?उत्तर: कामकाज अधिक गतिमान व पारदर्शी करण्याची आवश्यकता वाटते. यासाठी लवकरात लवकर ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक कामकाजाची फाईल ही ई माध्यमातून तयार होवून फाईलचा प्रवास आदी माहिती हे संबंधिताना पाहणे सहज होईल. अर्थात कामाची गती आणि पारदर्शकताही वाढेल.प्रश्न: यापूर्वी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. अधिकारी हे पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही.परिणामी कामे रखडतात अशी तक्रार असते?उत्तर: अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असला तरच कारभार सुरळीत चालू शकतो. यादृष्टीने आपला समन्वय राखण्याचा नेहमीच प्रयत्न राहील.प्रश्न: नुकताच जिल्हा परिषदेचा १४ कोटीचा निधी परत गेला व गेल्या वर्षात कामांच्या नियोजनालाही उशीर झाला, यास जबाबदार कोण?उत्तर: परत गेलेला निधी हा काही वर्षामधला असून यापुढे कामांचे नियोजन वेळच्यावेळी करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित राहील. माझ्याकडून विलंब होवू देणार नाही.प्रश्न :विविध योजना कशा राबविल्या जात आहेत ?उत्तर:शासनाच्या विविध योजना व दिलेले उद्दीष्ट हे पूर्ण केले जात आहे. आपणही पदभार स्विकारल्यानंतर याकडे विशेष लक्ष दिले आहे. गेल्या ४ वर्षात३२९७८ घरकुले मंजूर करण्यात आली.आजपर्यत २२६४८ घरकुलेपूर्णझालीत. मागील ६ महिन्यात विशेष पाठपुरावा करुन १२हजारपेक्षा अधिक घरे पूर्ण करण्यात आली.ग्रामीण भागातील ५७६३ कुटुंबांना स्वत:ची जागा नसल्याने गावठाण व शासकीय जागा घरकुलासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडीत दिनदयाल योजनेतून १,६३,७४३०० इतका खर्च करण्यात आला. दोन वर्षात १६६४३७ शौचालये पूर्ण करण्यात आली. यामुळे जिल्हा हगणदरीमुक्त झाला.ग्रामीण भागातील विविध अतिक्रमणे नियमित करण्याबाबत आदेश दिले होते.यानुसार १०,३३१ अतिक्रमणे नियमीत करण्यात आलीत. १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले. याचबरोबर कर्मचारी व शिक्षकांसाठी एक नवे अ‍ॅप तयार केले जात आहे. -डॉ.बी. एन.पाटील

टॅग्स :interviewमुलाखत