शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सरकारच्या कामामुळे युती तर बदल हवा असल्याने आघाडीचा उमेदवार विजयी होण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:41 IST

जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास

जळगाव : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामामुळे पुन्हा महायुतीचे उमेदवार विजयी होतील तर जनतेला बदल हवा असल्याने आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे तसेच संघटनात्मक कामामुळे रावेर मतदार संघात रक्षा खडसे दोन ते अडीच लाख तर जळगाव मतदार संघात आमदार उन्मेष पाटील हे दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील.- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप.आमदार उन्मेष पाटील यांना प्रत्येक विधानसभा मतदार संघातून ५ ते १० हजाराचे मताधिक्य मिळून ५० हजाराच्या मतांनी ते विजयी होतील.- गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष,शिवसेनाजनतेला बदल हवा असल्याने रावेर मतदार संघाच डॉ. उल्हास पाटील हे ३५ ते ४० हजाराच्या मताधिक्याने तर जळगाव मतदार संघात गुलाबराव देवकर हे ८० हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील.- अ‍ॅड, संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, संदीप पाटील.सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त असल्याने कोणत्याच आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या वेळी आघाडीचे उमेदवार विजयी होती. यात जळगाव मतदार संघातून गुलाबराव देवकर हे एक लाखाच्या मतधिक्याने तर रावेर मतदार संघात डॉ. उल्हास पाटील हेदेखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.- अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :Jalgaonजळगाव