शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या कामामुळे युती तर बदल हवा असल्याने आघाडीचा उमेदवार विजयी होण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:41 IST

जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास

जळगाव : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामामुळे पुन्हा महायुतीचे उमेदवार विजयी होतील तर जनतेला बदल हवा असल्याने आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे तसेच संघटनात्मक कामामुळे रावेर मतदार संघात रक्षा खडसे दोन ते अडीच लाख तर जळगाव मतदार संघात आमदार उन्मेष पाटील हे दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील.- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप.आमदार उन्मेष पाटील यांना प्रत्येक विधानसभा मतदार संघातून ५ ते १० हजाराचे मताधिक्य मिळून ५० हजाराच्या मतांनी ते विजयी होतील.- गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष,शिवसेनाजनतेला बदल हवा असल्याने रावेर मतदार संघाच डॉ. उल्हास पाटील हे ३५ ते ४० हजाराच्या मताधिक्याने तर जळगाव मतदार संघात गुलाबराव देवकर हे ८० हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील.- अ‍ॅड, संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, संदीप पाटील.सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त असल्याने कोणत्याच आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या वेळी आघाडीचे उमेदवार विजयी होती. यात जळगाव मतदार संघातून गुलाबराव देवकर हे एक लाखाच्या मतधिक्याने तर रावेर मतदार संघात डॉ. उल्हास पाटील हेदेखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.- अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :Jalgaonजळगाव