शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडविल्यामुळे दोन गावात तणाव,गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर मिटला वाद

By admin | Updated: April 8, 2017 22:01 IST

पांझरा नदीत सोडण्यात आलेले आवर्तन थेट नीम सीमेवरील भिलाणे बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्याऐवजी तांदळी ग्रामस्थांनी मध्येच पाट्या टाकून पाणी अडविले.

ऑनलाइन लोकमतअमळनेर (जि. जळगाव), दि. 8 - पांझरा नदीत सोडण्यात आलेले आवर्तन थेट नीम सीमेवरील भिलाणे बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्याऐवजी तांदळी ग्रामस्थांनी मध्येच पाट्या टाकून पाणी अडविले. त्यामुळे संतप्त नीम ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे दोन गावांमध्ये शनिवारी सकाळी संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.पांझरा नदीचे पाणी तांदळी गावाच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचले. तेव्हा नीम ग्रामस्थांनी हे पाणी नीम व भिलाणे गावापर्यंत पोहचू देण्याची विनंती केली होती. रात्रीतून पाणी नीम बंधाऱ्यापर्यंत न आल्याने नीमचे ग्रामस्थ सकाळी तांदळी बंधाऱ्यावर पोहोचले. त्यावेळी बंधाऱ्यात पाट्या टाकून पाणी रोखण्यात आल्याचे आढळले. आमचा बंधारा भरल्याशिवाय पाट्या काढणार नाही, अशी भूमिका तांदळी ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे नीम व तांदळी येथील ग्रामस्थ बंधाऱ्याजवळ जमले. त्यामुळे तणावसदृश स्थिती उद्भवली होती. शिरपूर प्रांताधिकारी यांनी पाणी अडविणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र तांदळी ग्रामस्थांनी नरमाईची भूमिका घेत बंधाऱ्यात अडकविलेल्या पाट्या काढून पाणी सोडले.त्यामुळे संघर्ष टळला.