शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

मोबाईल दिला नाही म्हणून जळगावातील बालकाने सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 17:02 IST

मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देकांचननगरातील घटनातीन दिवस उलटूनही बालक सापडेनाकुटुंबियांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ - मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, तीन दिवस उलटून सुध्दा मुलगा आढळून न आल्याने अखेर कुटुंबीयांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला़संजीवदास बैरागी हे कांचननगर येथे वास्तव्यास असून सुधाशांती येथे कामाला आहेत़ गुरूवारी ३१ मे रोजी त्यांचा मुलगा रितेश हा ११ वाजता पायाला दुखापत झाल्यामुळे उपचार घेऊन घरी परतला़ त्यानंतर त्याने खेळण्यासाठी मोबाईल हवा असा हट्ट धरला़ मात्र, जेवणानंतरच मोबाईल मिळेल असे आईने सांगितले़ याचाच राग येऊन दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास रितेशने काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेला़ मुलगा रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे आईच्या लक्षात येताच त्यांनी संजीवदास यांना कळविले़ त्यानंतर मुलाचा कानळदा, पाळधी, भुसावळ यासह अनेक भागांमध्ये त्याचा शोध घेतला़ मात्र, तो मिळून आला नाही़ यानंतर संजीवदास यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनला मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली आहे़

टॅग्स :MobileमोबाइलJalgaonजळगाव