शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मोबाईल दिला नाही म्हणून जळगावातील बालकाने सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 17:02 IST

मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देकांचननगरातील घटनातीन दिवस उलटूनही बालक सापडेनाकुटुंबियांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ - मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, तीन दिवस उलटून सुध्दा मुलगा आढळून न आल्याने अखेर कुटुंबीयांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला़संजीवदास बैरागी हे कांचननगर येथे वास्तव्यास असून सुधाशांती येथे कामाला आहेत़ गुरूवारी ३१ मे रोजी त्यांचा मुलगा रितेश हा ११ वाजता पायाला दुखापत झाल्यामुळे उपचार घेऊन घरी परतला़ त्यानंतर त्याने खेळण्यासाठी मोबाईल हवा असा हट्ट धरला़ मात्र, जेवणानंतरच मोबाईल मिळेल असे आईने सांगितले़ याचाच राग येऊन दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास रितेशने काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेला़ मुलगा रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे आईच्या लक्षात येताच त्यांनी संजीवदास यांना कळविले़ त्यानंतर मुलाचा कानळदा, पाळधी, भुसावळ यासह अनेक भागांमध्ये त्याचा शोध घेतला़ मात्र, तो मिळून आला नाही़ यानंतर संजीवदास यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनला मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली आहे़

टॅग्स :MobileमोबाइलJalgaonजळगाव