शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे कांदेबागचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:54 IST

विमा कंपन्यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी

ठळक मुद्देकेळीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्कयांची घटपारा ४० अंशाच्या पार गेल्यामुळे केळीच्या कोवळी पाने जळून जात आहेतशेतकºयांनी केली विमा कंपन्यांना दखल घेण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२९ : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा कहर वाढला आहे. त्यामुळे केळीच्या कांदेबागला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, यंदा केळीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्कयांची घट होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांककडून व्यक्त करण्यात येत आहे.सध्या शेतकºयांनी कांदेबागची लागवड केली आहे. मात्र, जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्यामुळे केळीच्या कोवळी पाने जळून जात आहेत. यामुळे केळीच्या खोडाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यातच बेमोसमी केळीच्या बागावर देखील तापमानाचा परिणाम जाणवत असून, जास्तीच्या तापमानामुळे केळीची झाडे आणि केळी काळी पडत आहेत. झाडापासून परिपक्व न झालेले केळीचे घड आपोआप वेगळे होत आहेत. तर काही झाडे पाणी असूनही सुकत आहेत व आवश्यक वाढ देखील होणार नाही. त्यामुळे शेतकºयांचे प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच केळीच्या वजनात घट होत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव