शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

बंदमुळे खतांची आवक घटली

By admin | Updated: June 17, 2014 08:36 IST

रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही.

जळगाव : रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही. यात काही खते तर आलेलीच नाही. जूनमध्ये मिश्र व सरळ खतांचा मिळून एक लाख १५ हजार मे.टन एवढा पुरवठा व्हायला हवा होता. परंतु नेमका १ जूनपासून माथाडींसह रेल्वे वाहतूकदारांनी काम बंद केले. संप मागे घेतला गेला, पण अगदी सोमवारपर्यंत खते रेल्वे मालधक्क्यांवर आली नाही. यामुळे फक्त ५८ हजार ६00 मे.टन एवढाच खतांचा पुरवठा झाला. सध्या पाऊस नसल्यामुळे खतांची उलच कमी आहे, अन्यथा मोठा तुटवडा निर्माण झाला असता, याची कबुली कृषी विभागदेखील देत आहे. 
प्रमुख खतपुरवठादार कंपन्या म्हणजे आरसीएफ, इफको, कृभको, कोरोमंडल, जीएसएफसी रेल्वेद्वारे जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव आणि जळगाव येथील रेल्वे मालधक्क्यांवर खते पोहोचवितात. गुजरातमधील कांडला बंदर आणि मुंबईतील प्रकल्पांमधून हे खत रेल्वेने आणले जाते. पण बंदमुळे या कंपन्यांनी खतच पाठविले नाही. येत्या दोन दिवसात खते या कंपन्यांतर्फे पाठविण्यात येतील.
 
खतांच्यासंदर्भामध्ये काही कंपन्यांशी चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात मिश्र व सरळ खतांचा पुरवठा होणार आहे. बंदमुळे हव्या त्या प्रमाणामध्ये खतांचा पुरवठा झाला नाही. 
-सुरेंद्र पाटील, प्रभारी कृषी विकास अधिकारी (आकडे मेट्रीक टनमध्ये, खत अपेक्षित पुरवठा झालेला पुरवठा