शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे खतांची आवक घटली

By admin | Updated: June 17, 2014 08:36 IST

रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही.

जळगाव : रेल्वे वाहतूकदार संघटनांच्या डॅमरेजच्या दरांविरोधातील बंदमुळे खतांचा अत्यल्प म्हणजे मंजूर लक्ष्यांकापेक्षा निम्मेही पुरवठा झालेला नाही. यात काही खते तर आलेलीच नाही. जूनमध्ये मिश्र व सरळ खतांचा मिळून एक लाख १५ हजार मे.टन एवढा पुरवठा व्हायला हवा होता. परंतु नेमका १ जूनपासून माथाडींसह रेल्वे वाहतूकदारांनी काम बंद केले. संप मागे घेतला गेला, पण अगदी सोमवारपर्यंत खते रेल्वे मालधक्क्यांवर आली नाही. यामुळे फक्त ५८ हजार ६00 मे.टन एवढाच खतांचा पुरवठा झाला. सध्या पाऊस नसल्यामुळे खतांची उलच कमी आहे, अन्यथा मोठा तुटवडा निर्माण झाला असता, याची कबुली कृषी विभागदेखील देत आहे. 
प्रमुख खतपुरवठादार कंपन्या म्हणजे आरसीएफ, इफको, कृभको, कोरोमंडल, जीएसएफसी रेल्वेद्वारे जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव आणि जळगाव येथील रेल्वे मालधक्क्यांवर खते पोहोचवितात. गुजरातमधील कांडला बंदर आणि मुंबईतील प्रकल्पांमधून हे खत रेल्वेने आणले जाते. पण बंदमुळे या कंपन्यांनी खतच पाठविले नाही. येत्या दोन दिवसात खते या कंपन्यांतर्फे पाठविण्यात येतील.
 
खतांच्यासंदर्भामध्ये काही कंपन्यांशी चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात मिश्र व सरळ खतांचा पुरवठा होणार आहे. बंदमुळे हव्या त्या प्रमाणामध्ये खतांचा पुरवठा झाला नाही. 
-सुरेंद्र पाटील, प्रभारी कृषी विकास अधिकारी (आकडे मेट्रीक टनमध्ये, खत अपेक्षित पुरवठा झालेला पुरवठा