शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

निवडणूक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांची हयगय नाही - विभागीय आयुक्त राजाराम माने यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:24 IST

दोन ठिकाणी नाव असणाºयांना नोटीस

ठळक मुद्दे खुलासा आल्यानंतर एका ठिकाणचे नाव रद्द करण्यात येणारजि.प.च्या कामात सुधारणा आवश्यक

जळगाव : मतदार नाव नोंदणी कार्यक्रमात बीएलओंकडून हलगर्जीपणा होत असेल किंवा निवडणूक कामात कोणताही निष्काळजीपणा केला जात असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.दोन ठिकाणी नाव असणा-यांना नोटीसग्रामीण भागासह शहरात अशा दोन ठिकाणी मतदरांच्या नावाबाबत विचारले असता, माने म्हणाले की, जिल्ह्यात २ लाख ६५ हजार मतदारांचे शहर व ग्रामीण भागात असे दोन ठिकाणी नावे आढळून आले असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांचा खुलासा आल्यानंतर एका ठिकाणचे नाव रद्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.जि.प.च्या कामात सुधारणा आवश्यकजिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण कामात चांगले काम होत असले तरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कामात सुधारणा होणे गरजेचे असल्याचा उल्लेख माने यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी केला.११ विधानसभा मतदार संघात १० जानेवारी २०१८ च्या अंतिम यादीनुसार ३२ लाख ९४ हजार ९४९, निरंतर मतदार नोंदणी प्रक्रीयेत समाविष्ट केलेले ४२ हजार ५५३, वगळणी केलेले ४४ हजार ३४५ मतदार असून मतदार संख्येत १ हजार ७९२ घट झाली आहे. त्यानुसार मतदार अर्हता दिनांकावर आधारीत संख्या ३२ लाख ९३ हजार १५७ आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरीता ७ हजार ४८८ बॅलेट युनिट, ४ हजार ३५४ कंट्रोल युनिट प्राप्त झाले असून त्यांची ४ आॅक्टोबरपासून तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव