शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोरअजंटी येथे वनदावे मंजूर करू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:31 IST

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

चोपडा, जि.जळगाव : मध्य प्रदेशातील काही ग्रामस्थ बोरअजंटी परिसरातील वनजमिनीवर येऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत. त्यामुळे आमचे उदरनिवार्हाचे साधन गेले आहे. वृक्षतोडीमुळे पडणाºया पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, याचा दुष्परिणाम गावकºयांना भोगावा लागत असल्याने बोअजंटी येथील वनदावे मंजूर करू नये ही मागणी बोअजंटी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांकडे दिले.निवेदनात म्हटले आहे की, वन हक्क कायदा २००५ अंतर्गत गावातून वनदावे दाखल केले आहेत. सदर दावे दाखल करणारे बोरअजंटी येथील रहिवासी नसून चार ते पाच वर्षांपूर्वी त्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यांची बोरअजंटी येथे जन्मनोंद नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वी ते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आले आहेत आणि शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण केले आह,े हे अतिक्रमण आमच्या विकासास बाधक आहे. गावालगत जंगल हे आमचे वैभव असून दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी जंगल तोडून तेथे शेती तयार केली आहे. त्यामुळे आमचे वैभव हिरावून घेतले आहे म्हणून अतिक्रमणधारकांकडे स्वत:च्या जमिनी असूनही या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यामुळे ते वनांचा नाश करत आहेत. तसेच या जंगल तोडीमुळे आमचे उदरनिवार्हाचे साधन हिरावून घेतले आहे. जनावरांना चरायला जंगलात जागा नाही. त्यामुळे पावसाचे पाणीही कमी पडू लागले आहे. वेळोवेळी शासनाला ही बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र अतिक्रमण काढले जात नाही. उलट शासन दावे मागत असते ग्रामसभेचा ठराव मागते, हे चुकीच्या असून, अशा लोकांना वनदावे मंजूर करू नयेत या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर सुनील कोळी, रतीलाल कोळी, युवराज कोळी, पोपट कोळी, हरेश्वर पाटील, पंडित पाटील, हरिओम पाटील यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Natureनिसर्गChopdaचोपडा