शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अस्मितादर्श साहित्य संमेलनाध्यक्षपदी डी.बी.जगत्पुरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:35 IST

जालना येथे होणार २७ व २८ आॅक्टोबरला साहित्य संमेलन

जळगाव : ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात कवी, समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार डी.बी. जगत्पुरिया यांची निवड करण्यात आली आहे. जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर रोजी हे संमेलन होणार आहे.जालना येथे अस्मितादर्श कार्यकारी मंडळाची बैठक झाली. त्यात ही जगत्पुरिया यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांनी निर्वाणापूर्वी नियोजित ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जगत्पुरिया यांचे नाव निश्चत केले होते हे विशेष. जालना येथे आयोजित अस्मितादर्श कार्यकारी मंडळाच्या बैठकीस डॉ.नवेदिता पानतावणे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, प्रमोद खोब्रागडे, एम.डी.बनकर आदींची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत ३५वे अस्मितादर्श साहित्य संमेलन जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर दरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय साहित्य संमेलनातील कार्यक्रम, उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.ग्रंथ संपदाअस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले डी.बी.जगत्पुरिया यांच्या नावावर १८ ते २० ग्रंथ संपदा आहे. पाच मराठी कवितासंग्रह, दोन सामाजिक व वैचारिक ग्रंथ, पाच समीक्षा ग्रंथ, दोन व्यक्ती चित्रणात्मक ग्रंथ आहे. याशिवाय हिंदी भाषेतही त्यांनी विपूल लेखन केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव