शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:03 IST

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता ...

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. असे मत नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांनी रविवारी व्यक्त केले.श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान आणि माळी समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सकाळी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव शालिनी बुंधे, शिवसेना जिल्हा संघटक गुलाबराव वाघ, अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी राज्याभरासह मध्यप्रदेश, गुजराथ येथुन मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यापुढे लेखिका मारोतकर यांनी सांगितले की, समाजामध्ये मुलांचे व्यासनाधीन होण्याचे प्रमाण वाढले असून, मुलींनी घरातून निघुन जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. मुलींची सुरक्षा ही मुलांवर सुद्धा अवलंबुन असून, त्यांनी मुलींचा आदर केला पाहिजे. तसेच समाजाशी आपण काही तरी देणं लागतो,याचा विचार करुन समाजाची परतफेडं करणे गरजेचे असल्याचे सांगित, मुलींनी मोबाईलाचा अतिरेक टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यात ४३१ जणांनी परिचय दिला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे यांच्यासह संचालक प्रकाश साबळे, संजय महाजन, गोपाळ चौधरी, वैशाली महाजन, धनराज माळी, डी. बी. महाजन, वाय. एस. महाजन आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव