शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:03 IST

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता ...

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. असे मत नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांनी रविवारी व्यक्त केले.श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान आणि माळी समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सकाळी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव शालिनी बुंधे, शिवसेना जिल्हा संघटक गुलाबराव वाघ, अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी राज्याभरासह मध्यप्रदेश, गुजराथ येथुन मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यापुढे लेखिका मारोतकर यांनी सांगितले की, समाजामध्ये मुलांचे व्यासनाधीन होण्याचे प्रमाण वाढले असून, मुलींनी घरातून निघुन जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. मुलींची सुरक्षा ही मुलांवर सुद्धा अवलंबुन असून, त्यांनी मुलींचा आदर केला पाहिजे. तसेच समाजाशी आपण काही तरी देणं लागतो,याचा विचार करुन समाजाची परतफेडं करणे गरजेचे असल्याचे सांगित, मुलींनी मोबाईलाचा अतिरेक टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यात ४३१ जणांनी परिचय दिला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे यांच्यासह संचालक प्रकाश साबळे, संजय महाजन, गोपाळ चौधरी, वैशाली महाजन, धनराज माळी, डी. बी. महाजन, वाय. एस. महाजन आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव