शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

जि. प. च्या रस्ते विकाससाठी यंदा भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीत दायित्वच जास्त असल्याने अनेक कामांना ब्रेक लागणार असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीत दायित्वच जास्त असल्याने अनेक कामांना ब्रेक लागणार असून यात ईतर रस्ते विकास व मजबूतीकर या कामांना यंदा निधीच मिळणार नाहीय. जि. प. चे नियोजन गेल्या वर्षीच्या तुलनेत थेट निम्म्यावर आले असून स्पील न ठेवण्याच्या नवीन शासन आदेशाची त्यात भर पडली आहे.

जि. प. पला जिल्हा नियोजन कडून १३१ कोटी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, त्यातून दायित्व अर्थात विविध कामांची देणीच १२७ कोटी आहे. विविध विकास कामांचा स्पील जाता ६३ कोटी रुपयांचे नियोजन जि. पकडून देण्यात आले आहे. दीडपट ग्राह्य धरल्यानंतर हे नियोजन ९८ कोटींपर्यंत गेले असते मात्र, त्यातच आता दायित्व न ठेवताच कामांचे नियोजन करावे, असे शासन आदेश आल्यामुळे ६३ कोटींचेच नियोजन जि. ल्हा परिषदेला करावे लागणार आहे. यात अनेक विभागांच्या महत्त्वाच्या कामांना ब्रेक लागणार आहे.

यात शाळा ईमारत दुरूस्तीसाठी निधी मिळणार नाही.प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामे व विस्तारीकरण,प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम विस्तारीकरण,शाळा खोली बांधकाम,पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन, ईतर रस्ते विकास आस्थापना खर्च,ईतर रस्ते विकास मजबूतीकरण यासाठी निधीच मिळणार नाही.