शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

उत्तर महाराष्ट्रात दहावी परीक्षेत धुळे अव्वल

By admin | Updated: June 13, 2017 13:17 IST

जळगाव जिल्ह्याचा निकाल 87.78 टक्के तर नंदुरबारचा 86.38 टक्के निकाल

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ ,पुणे यांच्यातर्फे मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत उत्तर महाराष्ट्रातून धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 89.79 टक्के राहिला. तर त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्याचा 87.78 तर नंदुरबारचा 86.38 निकाल राहिला.
दहावीच्या परीक्षेत उत्तर महाराष्ट्रातून दोन लाख 2 हजार 478 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  त्यापैकी एक लाख 77 हजार 603 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  नाशिक जिल्ह्याचा 87.42 टक्के निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यातील 61 हजार 825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 54 हजार 267 विद्यार्थी पास झाले. धुळे जिल्ह्यातील 28 हजार 732 विद्याथ्र्यापैकी 25 हजार 799 विद्यार्थी पास झाले. तर नंदुरबार जिल्ह्यातील 20 हजार 742 पैकी 17 हजार 917 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर महाराष्ट्रातून 88 हजार 126 विद्यार्थीनींनी दहावी परीक्षा दिली होती. त्यापैकी 79 हजार 922 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यावर्षी देखील मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे.