शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

जळगावात बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मागण्या मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:08 IST

बीएचआर पतसंस्थेत राज्यभरातील ठेवीदारांच्या सुमारे ९ हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. त्या परत मिळण्याच्यादृष्टीने राज्य ठेवीदार संघर्ष समितीतर्फे गुरूवार, ३१ मे रोजी सकाळी महात्मा गांधी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होेते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व अवसायकांशी झाली चर्चाराज्यभरातील ९ हजार कोटींच्या ठेवी पडूनदेखरेखीसाठी राज्यस्तरावर समितीची स्थापना

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३१ : बीएचआर पतसंस्थेत राज्यभरातील ठेवीदारांच्या सुमारे ९ हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. त्या परत मिळण्याच्यादृष्टीने राज्य ठेवीदार संघर्ष समितीतर्फे गुरूवार, ३१ मे रोजी सकाळी महात्मा गांधी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होेते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर तसेच बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी शिष्टमंडळाशी सुमारे २ तास चर्चा करून सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती समितीने दिली. तसेच या मागण्यांच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी राज्यस्तरावर समितीची स्थापनाही करण्यात आली.राज्य ठेवीदार संघर्ष समितीतर्फे गुरूवार, ३१ मे रोजी सकाळी महात्मा गांधी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होेते. सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. त्यात मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले होते. सुमारे ११.४५ च्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे ठेवीदार समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. तसेच धरणे आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव