शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

सोयी-सुविधांच्या मागणीसाठी जळगावातील समतानगरवासीय धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 12:58 IST

विविध मागण्यांचे निवेदन

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 -  गेल्या 35 वर्षापासून रहिवास असला तरी प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या समतागनर परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. या वेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. समाज समता मंडळाच्यावतीने रिपब्लिकन पार्टी  ऑफ इंडियाचे (आठवले) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखील हा मोर्चा काढण्यात आला. समतानगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ापासून या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चादरम्यान मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहचल्यानंतर तेथे त्याचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी अनिल अडकमोल यांनी मार्गदर्शन केले तसेच रहिवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. यामध्ये जागेचा 7/12 उतारा मिळावा, मुद्रा योजनेच कर्ज मिळावे, रस्त्याची दुरुस्ती करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.