शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मुर्दापूर धरणातून शेतीस पाणी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद- येथून जवळच असलेल्या मुर्दापूर लघू पाटबंधारे धरणातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ज्वारी हरभरा पिकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नशिराबाद- येथून जवळच असलेल्या मुर्दापूर लघू पाटबंधारे धरणातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ज्वारी हरभरा पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी आशयाची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली असून त्या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.

यंदा मुबलक मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरण साठा शंभर टक्के भरला असून ओसंडून वाहत होता धरण लाभक्षेत्रातील परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांना या धरण साठ्यातून आवर्तन पाण्याचे सोडण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नशिराबाद परिसरात असलेला मुर्दापूर लघु प्रकल्प यंदा शंभर टक्के भरलेला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन कैफियत मांडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी व पेरणी केलेल्या पिकांची स्थिती उत्तम होऊन उत्पनात वाढ होण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे