शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST

वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी जळगाव : आकाशवाणी चौकात सायंकाळी वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहने सुसाट जात आहेत. तसेच ...

वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी

जळगाव : आकाशवाणी चौकात सायंकाळी वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहने सुसाट जात आहेत. तसेच सिग्नल यंत्रणाही बंद असल्यामुळे महामार्गावरील वाहनधारकही न थांबता वाहने वेगाने चालवित आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक विभागाने या चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

अनियमित साफसफाईअभावी आरोग्य धोक्यात

जळगाव : नवीपेठेत अनियमित वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे गल्लीबोळात कचऱ्यांचे ढीग पसरले आहेत. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या भागात साफसफाई मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना रात्रीच्यावेळी पुण्याला जाण्यासाठी सोयीची असल्यामुळे, या गाडीला सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. मात्र, आता कोरोनामुळे ही गाडी बंद असल्यामुळे प्र‌वाशांना जादा पैसे मोजून पुण्याला जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्टेशनसमोरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

जळगाव : रेल्वेस्टेशनसमोर सायंकाळी विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागत असल्यामुळे, रस्त्यावर वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे प्रवाशांना पायी चालणेही अवघड झाले आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी प्र‌वाशांमधून केली जात आहे.