शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मागणी घटलेल्या खोबऱ्याला ‘सोनपावले’ पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:32 IST

गौरी-गणपतीसाठी ५० टन खोबºयाचा प्रसाद

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे मागणी घटलेल्या खोबºयाला गौरी-गणपती उत्सवामुळे पुन्हा मागणी वाढली असून या उत्सव काळात खोबºयाची दुप्पट विक्री झाली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीपासून दर महिन्याला केवळ २० ते २५ टन विक्री होणाºया खोबºयाची गौरी-गणपती काळातील विक्री ५० टनावर पोहचली आहे.मसाल्यामध्ये वापर होणाºया खोबºयाला तशी वर्षभर मागणी असते. त्यामुळे जळगावातील खड्या मसाल्यासोबतच खोबºयाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र पावसाळ््याच्या सुरुवातीपासून खोबºयाची मागणी घटते. या दिवसात ओलाव्यामुळे खोबºयाला बुरशी येऊन ते खराब होते, त्यामुळे आवश्यक तेवढ्याच मालाची खरेदी ग्राहक करीत असतो. सोबतच विक्रेतेही मालाचा साठा कमी ठेवतात.त्यानुसार यंदाही ही मागणी पावसाळ््याच्या सुरुवातीपासून कमी झाली होती. त्यात गेल्या वर्षीचे जादा भाव पाहता यंदा भाव कमी होणाच्या आशेने मागणी आणखी घटली. ज्या ठिकाणी ५० गोणी खोबरे व्यापारी घेत होते ते आता केवळ १० गोणीच खोबरे खरेदी करीत होते.उत्सवाचे वेध लागताच मागणी वाढलीपावसाळी वातावरण असले तरी या दिवसात येणाºया गौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढली. या उत्सवासाठी विक्रेत्यांनी वाढीव मागणी करीत खोबºयाचा आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवला. केरळमधील बडागरा येथून सर्वात जास्त खोबºयाची आवक जळगावात होते. त्या सोबतच कोचीन भागातूनही खोबरे येते. नेहमीप्रमाणे ही आवक सुरू असताना पावसाळ््याच्या सुरुवातीपासून ती कमी झाली. दर महिन्याला केवळ २० ते २५ टन खोबरे जळगावात येऊ लागले. मात्र गणपतीसाठी ‘खिरापत’ अर्थात खोबरे, साखर, सुकामेवा यांच्यापासून तयार होणाºया प्रसादासाठी खोबºयाची आवश्यकता असतेच, सोबतच गौरींच्या स्थापनेत खोबऱ्यांच्या वाट्यांचा वापर होतो तसेच ओटी भरण्यासाठीही खोबरे लागतेच. त्यामुळे या सणांच्या काळात मागणी दुप्पटवर पोहचून या उत्सवासाठी ५ ट्रक खोबºयाची विक्री झाली.आवक चांगलीगेल्या वर्षी केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खोबºयाची आवक घटून भावही वाढले होते. मात्र यंदा केरळात पावसाचा फटका न बसल्याने खोबºयाची आवक चांगली होऊन भावही कमी झाले आहे. त्यामुळे भक्तांनाही दिलासा मिळाला आहे.पावसाळी वातावरणामुळे खोबºयाची मागणी घटली. या दिवसात खोबरे टिकत नाही त्यामुळे खोबरे कमीच प्रमाणात मागविले जाते. गौरी-गणेशोत्सवासाठी मागणी चांगली आहे व भावही नियंत्रणात आहेत.- सुरेश बरडिया, सुकामेवा-मसाले विक्रेतेगौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढून ती दुप्पट झाली. या काळात जवळपास ५० टन खोबºयाची विक्री झाल्याचा अंदाज आहे.- अशोक धूत, खोबरे व्यापारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव