शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

मागणी घटलेल्या खोबऱ्याला ‘सोनपावले’ पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:32 IST

गौरी-गणपतीसाठी ५० टन खोबºयाचा प्रसाद

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे मागणी घटलेल्या खोबºयाला गौरी-गणपती उत्सवामुळे पुन्हा मागणी वाढली असून या उत्सव काळात खोबºयाची दुप्पट विक्री झाली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीपासून दर महिन्याला केवळ २० ते २५ टन विक्री होणाºया खोबºयाची गौरी-गणपती काळातील विक्री ५० टनावर पोहचली आहे.मसाल्यामध्ये वापर होणाºया खोबºयाला तशी वर्षभर मागणी असते. त्यामुळे जळगावातील खड्या मसाल्यासोबतच खोबºयाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र पावसाळ््याच्या सुरुवातीपासून खोबºयाची मागणी घटते. या दिवसात ओलाव्यामुळे खोबºयाला बुरशी येऊन ते खराब होते, त्यामुळे आवश्यक तेवढ्याच मालाची खरेदी ग्राहक करीत असतो. सोबतच विक्रेतेही मालाचा साठा कमी ठेवतात.त्यानुसार यंदाही ही मागणी पावसाळ््याच्या सुरुवातीपासून कमी झाली होती. त्यात गेल्या वर्षीचे जादा भाव पाहता यंदा भाव कमी होणाच्या आशेने मागणी आणखी घटली. ज्या ठिकाणी ५० गोणी खोबरे व्यापारी घेत होते ते आता केवळ १० गोणीच खोबरे खरेदी करीत होते.उत्सवाचे वेध लागताच मागणी वाढलीपावसाळी वातावरण असले तरी या दिवसात येणाºया गौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढली. या उत्सवासाठी विक्रेत्यांनी वाढीव मागणी करीत खोबºयाचा आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवला. केरळमधील बडागरा येथून सर्वात जास्त खोबºयाची आवक जळगावात होते. त्या सोबतच कोचीन भागातूनही खोबरे येते. नेहमीप्रमाणे ही आवक सुरू असताना पावसाळ््याच्या सुरुवातीपासून ती कमी झाली. दर महिन्याला केवळ २० ते २५ टन खोबरे जळगावात येऊ लागले. मात्र गणपतीसाठी ‘खिरापत’ अर्थात खोबरे, साखर, सुकामेवा यांच्यापासून तयार होणाºया प्रसादासाठी खोबºयाची आवश्यकता असतेच, सोबतच गौरींच्या स्थापनेत खोबऱ्यांच्या वाट्यांचा वापर होतो तसेच ओटी भरण्यासाठीही खोबरे लागतेच. त्यामुळे या सणांच्या काळात मागणी दुप्पटवर पोहचून या उत्सवासाठी ५ ट्रक खोबºयाची विक्री झाली.आवक चांगलीगेल्या वर्षी केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खोबºयाची आवक घटून भावही वाढले होते. मात्र यंदा केरळात पावसाचा फटका न बसल्याने खोबºयाची आवक चांगली होऊन भावही कमी झाले आहे. त्यामुळे भक्तांनाही दिलासा मिळाला आहे.पावसाळी वातावरणामुळे खोबºयाची मागणी घटली. या दिवसात खोबरे टिकत नाही त्यामुळे खोबरे कमीच प्रमाणात मागविले जाते. गौरी-गणेशोत्सवासाठी मागणी चांगली आहे व भावही नियंत्रणात आहेत.- सुरेश बरडिया, सुकामेवा-मसाले विक्रेतेगौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढून ती दुप्पट झाली. या काळात जवळपास ५० टन खोबºयाची विक्री झाल्याचा अंदाज आहे.- अशोक धूत, खोबरे व्यापारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव