शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

मागणी घटलेल्या खोबऱ्याला ‘सोनपावले’ पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:32 IST

गौरी-गणपतीसाठी ५० टन खोबºयाचा प्रसाद

जळगाव : पावसाळी वातावरणामुळे मागणी घटलेल्या खोबºयाला गौरी-गणपती उत्सवामुळे पुन्हा मागणी वाढली असून या उत्सव काळात खोबºयाची दुप्पट विक्री झाली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीपासून दर महिन्याला केवळ २० ते २५ टन विक्री होणाºया खोबºयाची गौरी-गणपती काळातील विक्री ५० टनावर पोहचली आहे.मसाल्यामध्ये वापर होणाºया खोबºयाला तशी वर्षभर मागणी असते. त्यामुळे जळगावातील खड्या मसाल्यासोबतच खोबºयाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मात्र पावसाळ््याच्या सुरुवातीपासून खोबºयाची मागणी घटते. या दिवसात ओलाव्यामुळे खोबºयाला बुरशी येऊन ते खराब होते, त्यामुळे आवश्यक तेवढ्याच मालाची खरेदी ग्राहक करीत असतो. सोबतच विक्रेतेही मालाचा साठा कमी ठेवतात.त्यानुसार यंदाही ही मागणी पावसाळ््याच्या सुरुवातीपासून कमी झाली होती. त्यात गेल्या वर्षीचे जादा भाव पाहता यंदा भाव कमी होणाच्या आशेने मागणी आणखी घटली. ज्या ठिकाणी ५० गोणी खोबरे व्यापारी घेत होते ते आता केवळ १० गोणीच खोबरे खरेदी करीत होते.उत्सवाचे वेध लागताच मागणी वाढलीपावसाळी वातावरण असले तरी या दिवसात येणाºया गौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढली. या उत्सवासाठी विक्रेत्यांनी वाढीव मागणी करीत खोबºयाचा आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवला. केरळमधील बडागरा येथून सर्वात जास्त खोबºयाची आवक जळगावात होते. त्या सोबतच कोचीन भागातूनही खोबरे येते. नेहमीप्रमाणे ही आवक सुरू असताना पावसाळ््याच्या सुरुवातीपासून ती कमी झाली. दर महिन्याला केवळ २० ते २५ टन खोबरे जळगावात येऊ लागले. मात्र गणपतीसाठी ‘खिरापत’ अर्थात खोबरे, साखर, सुकामेवा यांच्यापासून तयार होणाºया प्रसादासाठी खोबºयाची आवश्यकता असतेच, सोबतच गौरींच्या स्थापनेत खोबऱ्यांच्या वाट्यांचा वापर होतो तसेच ओटी भरण्यासाठीही खोबरे लागतेच. त्यामुळे या सणांच्या काळात मागणी दुप्पटवर पोहचून या उत्सवासाठी ५ ट्रक खोबºयाची विक्री झाली.आवक चांगलीगेल्या वर्षी केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खोबºयाची आवक घटून भावही वाढले होते. मात्र यंदा केरळात पावसाचा फटका न बसल्याने खोबºयाची आवक चांगली होऊन भावही कमी झाले आहे. त्यामुळे भक्तांनाही दिलासा मिळाला आहे.पावसाळी वातावरणामुळे खोबºयाची मागणी घटली. या दिवसात खोबरे टिकत नाही त्यामुळे खोबरे कमीच प्रमाणात मागविले जाते. गौरी-गणेशोत्सवासाठी मागणी चांगली आहे व भावही नियंत्रणात आहेत.- सुरेश बरडिया, सुकामेवा-मसाले विक्रेतेगौरी-गणपती उत्सवासाठी खोबºयाला मागणी वाढून ती दुप्पट झाली. या काळात जवळपास ५० टन खोबºयाची विक्री झाल्याचा अंदाज आहे.- अशोक धूत, खोबरे व्यापारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव