शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

जळगावात सहकार विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:20 IST

ठेवीदार हितरक्षक ठेवीदार संघटनेचे सहकार मंत्र्यांना निवेदन

जळगाव : जिल्ह्यातील १६ हजार ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी सहकार विभाग झोपेचे सोंग घेत आहे, अशी तक्रार ठेवीदार हितरक्षक ठेवीदार संघटनेच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली.या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठेवीदारांना न्याय देण्याासाठी सहकार विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुकाराम मुंडे यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करावी.जळगाव जिल्ह्यातीलच गुलाबराव पाटील हे सहकार राज्यमंत्री असतानादेखील त्यांनी न्याय दिला नसल्याचे गुलाबराव पाटील यांच्यासमोरच ठेवीदारांनी देशमुख यांना सांगितले. निवेदन देताना दिलीप सुरवाडे, सुधाकर पाटील, सरला नारखेडे, नामदेव भोळे, सोपान चौधरी, लीना कोळंबे, सुशीला नारखेडे, ललित नेहेते, रजनी भोळे, नथ्थू नारखेडे, कविता कोळंबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव