शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

तरुणांनी ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करावा - साहित्यिक इंद्रजित भालेराव यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 11:53 IST

बहिणाबाईंच्या कविता प्रेरणादायी

ठळक मुद्देग्रामीण जीवन अनुभवले़शेतकऱ्यांच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी कविता

सागर दुबेजळगाव : ग्रामीण जीवनावर कविता करायची असेल तर तरूणांनी ग्रामीण भागात जाऊन तेथील जीवन समजून घ्यावे तसेच महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शरद जोशी, कवयित्री बहिणाबा$ई चौधरी या साहित्यिकांचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला प्रसिध्द साहित्यिक प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी दिला़लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानमालेसाठी ते जळगावात आले असता ह्यलोकमतह्ण ने त्यांच्याशी संवाद साधला़ग्रामीण जीवन अनुभवले़इंद्रजित भालेराव म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रिधोरा येथील मी रहिवासी. त्यामुळे माझे बालपण हे संपूर्ण ग्रामीण भागातच गेले. त्यामुळे ग्रामीण जीवन मी अनुभवले. सध्या परभणीत मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे़ लहानपणापासूनच कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितांची मला आवड होती़ त्यांच्या प्रेरणेतूनच मी कविता लिहायला सुरूवात केली़ कविता लिहीत असताना त्यात ग्रामीण भाषेचा वापर करत असतो, आणि तोच शब्द प्रत्येकाच्या मनाला भावून जातो़ बहिणाबार्इंच्या प्रत्येक कविता ह्या प्रेरणादायी आहेत.शेतकऱ्यांच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी कविताग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी नेहमीच मी लिहीत, वाचत आणि बोलत आलो आहे़ तसेच ग्रामीण भागात वाढत्या शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांच्या जगण्याला बळ मिळावे यासाठी पुस्तक, कविता लिहील्या़ सोबतच गावोगावी व्याख्याने सुध्दा दिली. आतापर्यंत ५०० कविता लिहिल्या असून ११ कविता संग्रह असल्याचे प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी सांगितले़ शेतकºयांसमोर झालेल्या कार्यक्रमानंतर ते भावना व्यक्त करतात़ तसेच तरूण सुध्दा आम्हाला आत्मविश्वास पुन्हा मिळाल्याचे अनुभव सांगतात़

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव