शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

तरुणांनी ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करावा - साहित्यिक इंद्रजित भालेराव यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 11:53 IST

बहिणाबाईंच्या कविता प्रेरणादायी

ठळक मुद्देग्रामीण जीवन अनुभवले़शेतकऱ्यांच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी कविता

सागर दुबेजळगाव : ग्रामीण जीवनावर कविता करायची असेल तर तरूणांनी ग्रामीण भागात जाऊन तेथील जीवन समजून घ्यावे तसेच महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शरद जोशी, कवयित्री बहिणाबा$ई चौधरी या साहित्यिकांचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला प्रसिध्द साहित्यिक प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी दिला़लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानमालेसाठी ते जळगावात आले असता ह्यलोकमतह्ण ने त्यांच्याशी संवाद साधला़ग्रामीण जीवन अनुभवले़इंद्रजित भालेराव म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रिधोरा येथील मी रहिवासी. त्यामुळे माझे बालपण हे संपूर्ण ग्रामीण भागातच गेले. त्यामुळे ग्रामीण जीवन मी अनुभवले. सध्या परभणीत मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे़ लहानपणापासूनच कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितांची मला आवड होती़ त्यांच्या प्रेरणेतूनच मी कविता लिहायला सुरूवात केली़ कविता लिहीत असताना त्यात ग्रामीण भाषेचा वापर करत असतो, आणि तोच शब्द प्रत्येकाच्या मनाला भावून जातो़ बहिणाबार्इंच्या प्रत्येक कविता ह्या प्रेरणादायी आहेत.शेतकऱ्यांच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी कविताग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी नेहमीच मी लिहीत, वाचत आणि बोलत आलो आहे़ तसेच ग्रामीण भागात वाढत्या शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांच्या जगण्याला बळ मिळावे यासाठी पुस्तक, कविता लिहील्या़ सोबतच गावोगावी व्याख्याने सुध्दा दिली. आतापर्यंत ५०० कविता लिहिल्या असून ११ कविता संग्रह असल्याचे प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी सांगितले़ शेतकºयांसमोर झालेल्या कार्यक्रमानंतर ते भावना व्यक्त करतात़ तसेच तरूण सुध्दा आम्हाला आत्मविश्वास पुन्हा मिळाल्याचे अनुभव सांगतात़

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव