शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तरुणांनी ग्रामीण जीवनाचा सखोल अभ्यास करावा - साहित्यिक इंद्रजित भालेराव यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 11:53 IST

बहिणाबाईंच्या कविता प्रेरणादायी

ठळक मुद्देग्रामीण जीवन अनुभवले़शेतकऱ्यांच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी कविता

सागर दुबेजळगाव : ग्रामीण जीवनावर कविता करायची असेल तर तरूणांनी ग्रामीण भागात जाऊन तेथील जीवन समजून घ्यावे तसेच महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शरद जोशी, कवयित्री बहिणाबा$ई चौधरी या साहित्यिकांचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला प्रसिध्द साहित्यिक प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी दिला़लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याखानमालेसाठी ते जळगावात आले असता ह्यलोकमतह्ण ने त्यांच्याशी संवाद साधला़ग्रामीण जीवन अनुभवले़इंद्रजित भालेराव म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रिधोरा येथील मी रहिवासी. त्यामुळे माझे बालपण हे संपूर्ण ग्रामीण भागातच गेले. त्यामुळे ग्रामीण जीवन मी अनुभवले. सध्या परभणीत मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे़ लहानपणापासूनच कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितांची मला आवड होती़ त्यांच्या प्रेरणेतूनच मी कविता लिहायला सुरूवात केली़ कविता लिहीत असताना त्यात ग्रामीण भाषेचा वापर करत असतो, आणि तोच शब्द प्रत्येकाच्या मनाला भावून जातो़ बहिणाबार्इंच्या प्रत्येक कविता ह्या प्रेरणादायी आहेत.शेतकऱ्यांच्या जगण्याला बळ मिळण्यासाठी कविताग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी नेहमीच मी लिहीत, वाचत आणि बोलत आलो आहे़ तसेच ग्रामीण भागात वाढत्या शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांच्या जगण्याला बळ मिळावे यासाठी पुस्तक, कविता लिहील्या़ सोबतच गावोगावी व्याख्याने सुध्दा दिली. आतापर्यंत ५०० कविता लिहिल्या असून ११ कविता संग्रह असल्याचे प्रा़ इंद्रजित भालेराव यांनी सांगितले़ शेतकºयांसमोर झालेल्या कार्यक्रमानंतर ते भावना व्यक्त करतात़ तसेच तरूण सुध्दा आम्हाला आत्मविश्वास पुन्हा मिळाल्याचे अनुभव सांगतात़

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव