शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बदल्यांवरून वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:57 IST

जळगाव : महापालिकेत बुधवारी १४ लिपीकांच्या बदल्या केल्यानंतर मनपातील सामान्य प्रशासन विभाग व महसूल विभागात वादाची ठिणगी पडली आहे. ...

जळगाव : महापालिकेत बुधवारी १४ लिपीकांच्या बदल्या केल्यानंतर मनपातील सामान्य प्रशासन विभाग व महसूल विभागात वादाची ठिणगी पडली आहे. प्रभाग समिती एक मधील ५ जणांची बदली केल्यामुळे विभाग प्रमुखांसह उपायुक्तांनीही नाराजी व्यक्त केली तसेच बदली रद्द करण्याची मागणी उपायुक्त गुट्टे यांनी केली आहे. मात्र, आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी कोणत्याही परिस्थितीत बदली रद्द करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.सर्व बदल्या या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांच्या आदेशानुसार झाले आहेत. त्यांच्या निर्णयालाच महसूलच्या उपायुक्तांनी आव्हान दिल्यामुळे हे दोन्ही विभाग आमने-सामने आले आहेत.लिपीक म्हणून जे कर्मचारी काम करत असतात, त्यांना कोणत्याही विभागात काम करावेच लागते. तसेच जे कर्मचारी काही वर्षांपासून एकाच विभागात काम करतात त्यांना इतर विभागाचा कामकाजाचा अनुभव घेता यावा यासाठी या बदल्या केल्या जातात. त्यामुळे बदली केली म्हणून कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव