शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

दिलासाऐवजी ठेवीदारांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:43 IST

कृती कार्यक्रमाच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून गोलमाल

ठळक मुद्देठेवीदार उपाशी 

जळगाव : डिसेंबर २०१६ मध्ये जाहीर झालेल्या कृती कार्यक्रमाच्या नावाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांच्या नावावर गोलमाल केल्याची ओरड होत आहे. त्यामुळे मालमत्ता विक्रीतून दिलासा मिळण्याऐवजी ठेवीदारांना आपले हक्काचे पैसे मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.कृती कार्यक्रमानुसार अपसेट मंजुरीनंतर मालमत्तांच्या लिलावातून ठेवी वाटप होणे अपेक्षीत असतांना प्रत्यक्षात मात्र तसेच झालेच नाही. ठेवीदार उपाशीच राहिले, असेच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील भुसावळ, रावेर, यावल, चोपडा, पारोळा व अमळनेर या अडचणीतील पतसंस्थांच्या तालुक्यांच्या अपसेट प्रस्ताव मंजुरीनंतर लिलाव बारगळल्याने त्या मालमत्ता संस्थेच्या नावावर लावण्यासाठी कलम १००-८५ नुसार पुन्हा नव्याने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे संस्थाचालकांना तेवढीच १३५० प्रकरणे दाखल करावी लागली.जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणांवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे ही सर्व ३५० प्रकरणे थंड बस्त्यात पडली.अपसेट मंजुरीनंतर प्रत्यक्षात मालमत्तांच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ठेवी परत करण्यात आपण अपयशी ठरलो अशी भिती मनात असल्याने तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी शासनाला स्वतंत्र प्रस्ताव पाठवून ठेवींच्या पावत्यांच्या बदल्यात ठेवीदारांना लिलावात भाग घेता यावा याची मंजुरी मिळवून आणली, ही शक्कल सुद्धा बिनकामाची ठरलेली आहे.