शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गिरणेच्या आवर्तनाने झाकले वाळूमाफियांचे पाप....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 18:05 IST

गिरणा नदी पात्रात बेसुमार वाळू उत्खनन झाल्यामुळे १० ते १२ फूट खोल खड्डे भरायला भरपूर पाणी लागले आहे. हे खड्डे पाण्याने भरले अन् वाळूमाफियांचे पाप धुतले गेले अशी टीका जनमानसातून होत आहे.

ठळक मुद्देवाळू चोरीमुळे निर्माण झालेले खड्डे पाण्याने तुडूंबआवर्तनाचा प्रवाह पडला धिमा

एरंडोल : गिरणा धरणातून सोडलेले पहिले आवर्तन १८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी आव्हाणीच्या पुढे मार्गक्रमण करीत होते. गिरणा नदी पात्रात बेसुमार वाळू उत्खनन झाल्यामुळे १० ते १२ फूट खोल खड्डे भरायला भरपूर पाणी लागले आहे. हे खड्डे पाण्याने भरले अन् वाळूमाफियांचे पाप धुतले गेले अशी टीका जनमानसातून होत आहे.कानळद्यापर्यंत ७५ कि.मी.लांबीच्या गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाल्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले. सदर खड्डे भरण्यासाठी पाणी जास्त लागले. खड्डे भरल्यावर पाणी पुढे सरकत होते. त्यामुळे पाण्याचा वेग मंदावला आहे. एकंदरीत बेसुमार वाळू उपसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जिरले आहे. वाळू माफीया व वाळू चोरांचे खड्डेरुपी पाप पाण्याने भरले गेले व झाकलेही गेले, अशी चर्चा गिरणा नदी काठावरील गावांमध्ये होत आहे. 

टॅग्स :Waterपाणी