शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चुंचाळे येथील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक गोळा करून दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 16:31 IST

चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून सात गोण्या प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेचा एक संदेश दिला आहे.

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून सात गोण्या प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेचा एक संदेश दिला आहे.प्लॅस्टिक बंदी ही आजच्या काळाची गरज आहे. प्लॅस्टिकच्या वापराने आजाराला निमंत्रण मिळते. तसेच पाणी जमिनीत मुरण्यास प्लॅस्टिकचा अडथळा निर्माण होतो. प्लॅस्टिक जाळल्याने हवा प्रदूषित होते, अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी गावात प्लॅस्टिकच्या बाबतीत जनजागृती केली.चुंचाळे व बोराळे या दोन्ही गावातील परिसर विद्यार्थ्यांनी पिंजून काढला आहे. तसेच महिलांना व गावातील पुरुषांना विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक ही कशी आपल्यासाठी घातक आहे आणि त्यामुळे आपले काय नुकसान होते हे समजावून सांगितले. त्यामुळे पालकांनी नागरिकांनी मान्य केले की, यापुढे प्लॅस्टिकचा वापर आम्ही करणार नाही.या उपक्रमासाठी प्राचार्य व्ही तेली, शिक्षक डी.बी.मोरे, एस.एस.पाटील, वाय.पाटील, एम.पी.पाटील, एम.आर.चौधरी, एस.बी.गोसावी, पी.एस. सोनवणे, एन.जी.पाटील, सुधीर चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर.के.पाटील, ए.एस.कोडी, के.बी.धनगर, ए.बी.बोरसे सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.गावातील व बोराळे येथील जमा झालेल्या सहा प्लॅस्टिकच्या गोण्या ग्रामपंचायतीच्या हवाली करण्यात आल्या. यावेळी सुकलाल राजपूत, सामाजिक कार्यकर्ते रहेमान तडवी, ग्रामपंचायत सदस्य, दलशेर तडवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :environmentपर्यावरणYawalयावल