शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जळगाव जिल्ह्यातील ६४ गावांमध्ये दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:02 IST

टंचाईनंतर आता आरोग्याचा प्रश्न

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक गावांवर आता पावसाळ्यात दूषित पाण्याचे संकट घोंगावत आहे़ जिल्हाभरातील ६४ गावांचे पाणी नमूने हे दूषित आढळून आलेले आहे़ जून महिन्याच्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार ही आकडेवारी समोर आली आहे़जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात पाणीपुरवठा होणाºया स्त्रोतांमधून पाणी नमूने घेऊन ते पिण्यासाठी योग्य आहे किंवा दूषित आहेत का याबाबत तपासणी करण्यात येत़साधारण दर महिन्याला असे नमूने घेऊन त्यांचा एकत्रित अहवाल काढला जातो़ त्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात १५८२ पाण्याचे नमूने तपासण्यात आले़ त्यापैकी ६४ नमूने दूषित आढळून आलेले आहेत़ दूषित नमुन्यांची टक्केवारी ४ टक्के असून गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ही वाढल्याचे समजते़ टंचाईची परिस्थिती काही अंशी मार्गी लागत असताना आता दूषित पाणीपुरवठ्याचा या गावांना सामना करायचा आहे़ त्यासाठी स्थानिक प्रशासनाने, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राने अधिक सतर्कता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे़रावेर तालुक्यात सर्वाधिक दूषित नमूनेजिल्हाभरातील दूषित पाण्यात रावेर तालुक्यातील सर्वाधिक १४ गावांचे पाणी नमूने दूषित आढळून आलेले आहे़ त्या खालोखाल भुसावळ ८, जामनेर ७, जळगाव ७, चोपडा ७, मुक्ताईनगर ५, भडगाव ४, बोदवड ४, चाळीसगाव ३, पाचोरा ३, यावल, पारोळा, १-१ असे हे दूषित पाणी आढळून आलेले आहेत़दूषित पाणी आढळून आलेल्या ठिकाणच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करु. अहवाल आल्याच्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तपासणीनुसार योग्य प्रमाणात टीसीएल टाकून उपायोजना राबवू.- समाधान वाघ, प्रभारी जिल्हा आरोेग्य अधिकारीहे उपाय करापावसाळ्यात दूषित पाण्यामुळे डायरिया, कावीळ, अतिसार, कॉलरा आदी साथरोगांची लागण होते. अशा स्थितीत पाणी किमान दहा मिनिटे उकळून व माठात भरून मगच ते प्यावे, बाहेरचे खाणे, पाणी पिणे टाळावे.- डॉ़ डि़ आऱ जयकर

टॅग्स :Jalgaonजळगाव