शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

जळगाव जिल्ह्यातील ६४ गावांमध्ये दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:02 IST

टंचाईनंतर आता आरोग्याचा प्रश्न

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक गावांवर आता पावसाळ्यात दूषित पाण्याचे संकट घोंगावत आहे़ जिल्हाभरातील ६४ गावांचे पाणी नमूने हे दूषित आढळून आलेले आहे़ जून महिन्याच्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार ही आकडेवारी समोर आली आहे़जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात पाणीपुरवठा होणाºया स्त्रोतांमधून पाणी नमूने घेऊन ते पिण्यासाठी योग्य आहे किंवा दूषित आहेत का याबाबत तपासणी करण्यात येत़साधारण दर महिन्याला असे नमूने घेऊन त्यांचा एकत्रित अहवाल काढला जातो़ त्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात १५८२ पाण्याचे नमूने तपासण्यात आले़ त्यापैकी ६४ नमूने दूषित आढळून आलेले आहेत़ दूषित नमुन्यांची टक्केवारी ४ टक्के असून गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ही वाढल्याचे समजते़ टंचाईची परिस्थिती काही अंशी मार्गी लागत असताना आता दूषित पाणीपुरवठ्याचा या गावांना सामना करायचा आहे़ त्यासाठी स्थानिक प्रशासनाने, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राने अधिक सतर्कता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे़रावेर तालुक्यात सर्वाधिक दूषित नमूनेजिल्हाभरातील दूषित पाण्यात रावेर तालुक्यातील सर्वाधिक १४ गावांचे पाणी नमूने दूषित आढळून आलेले आहे़ त्या खालोखाल भुसावळ ८, जामनेर ७, जळगाव ७, चोपडा ७, मुक्ताईनगर ५, भडगाव ४, बोदवड ४, चाळीसगाव ३, पाचोरा ३, यावल, पारोळा, १-१ असे हे दूषित पाणी आढळून आलेले आहेत़दूषित पाणी आढळून आलेल्या ठिकाणच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करु. अहवाल आल्याच्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तपासणीनुसार योग्य प्रमाणात टीसीएल टाकून उपायोजना राबवू.- समाधान वाघ, प्रभारी जिल्हा आरोेग्य अधिकारीहे उपाय करापावसाळ्यात दूषित पाण्यामुळे डायरिया, कावीळ, अतिसार, कॉलरा आदी साथरोगांची लागण होते. अशा स्थितीत पाणी किमान दहा मिनिटे उकळून व माठात भरून मगच ते प्यावे, बाहेरचे खाणे, पाणी पिणे टाळावे.- डॉ़ डि़ आऱ जयकर

टॅग्स :Jalgaonजळगाव