शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जळगाव जिल्ह्यात मंगल कार्यालय सुरु करण्यास सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:59 IST

प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळ््यांना परवानगी देण्यात आली असून आता पावसाळ््यामुळे मंगल कार्यालयदेखील सशर्त सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लग्नसोहळ््यांवर बंदी घालण्यासह खुले लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल, सभागृहदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्यास राज्य सरकारने ३१ मे रोजीच्या आदेशात परवानगी दिली. मात्र ते कोठे पार पडतील याचा उल्लेख नव्हता. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने लग्न सोहळ््यांसाठी खुले लॉन्स, विनावातानुकुलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी २४ रोजी काढले. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील अशा सभागृहांना परवानगी राहणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.वºहाडींचे द्यावे लागणार आधार कार्डविवाह सोहळ््यासाठी केवळ ५० जणांना परवानगी राहणार आहे. यात जे वºहाडी येतील त्यांचे आधार कार्ड व इतर माहिती लग्न सोहळ््याची परवानगी घेताना सादर करावी लागणार आहे. यात जे वºहाडी प्रतिबंधित क्षेत्रातील असतील त्यांना परवानगी नाकारण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात मनपा आयुक्त तर महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात कार्यकारी दंडाधिकारी, इन्सिडेंट कमांडर परवानगी देणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव