शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जळगावच्या शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर मांडणार महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ाची संकल्पना

By admin | Updated: April 27, 2017 12:01 IST

जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 27 - मुंबईत 1 मे रोजी ‘ट्रान्सफार्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 10 हजार विद्याथ्र्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा सादर करणार आहेत़ या कार्यक्रमात जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14  विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील.  2025 मधील महाराष्ट्राच्या विकासाचे दर्शन घडविणा:या कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त शहरांमधून सुमारे 10 हजार विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर स्टॉलच्या माध्यमातून विकासासाठीच्या सजर्नशील व अभिनव संकल्पना मांडणार आहेत़ वरळी येथे एनएससीआय स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आह़े विकासाच्या ह्या नवीन संकल्पनेला राज्यातील प्रत्येक गावांमध्ये नेण्यासाठी सुध्दा या युवकांचा सहभाग असेल़ या 14 विद्याथ्र्याचा समावेशराज्यव्यापी कार्यक्रम ट्रान्सफार्म महाराष्ट्रमध्ये राज्यातील विकासातील विविध सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक आव्हानांवर मात करण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांना आमंत्रित करण्यात आले आह़े यात जळगावच्या शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयाचे नवीनकुमार पटेल, हर्षल चौधरी, जुनैद शेख, अश्विनी आदमाने, तुषार वसाके, किरण तायवाडे, सृष्टी सावलकर, श्वेता धाके, देवयानी अव्सेकर, अंकिता पोजगे, अशोक लाडे, सुमेध ङोंडे, प्रियांका गुरनुले व सुरल पौल हे 14 विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर सादरीकरण करणार आहेत़ या विद्याथ्र्याच्या माध्यमातून जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आह़े