शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोरोनातून दिलासा, चोरीच्या घटनांचे भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

शहर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अगदी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरदेखील चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. धरणगाव ...

शहर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अगदी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरदेखील चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. धरणगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असूनसुद्धा त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचेच दिसून येते. घरांमध्ये चोरी, वाहनांची चोरी असे प्रकार सर्रास सुरू आहेत. पोलीस प्रशासनाचा या मंडळींना धाक उरला नसल्याचेच दिसून येत आहे.

धरणगाव शहराचा पाणी प्रश्नदेखील लवकरच सुटणार आहे कारण पालकमंत्री यांनी एका कार्यक्रमाच्या उद‌्घाटप्रसंगी सांगितले की, ४२ कोटी रुपये पाण्याच्या पाईपलाईनसाठी काही दिवसात मंजूर होणार आहेत. त्यासाठी

तांत्रिक अडी-अडचणी सोडवण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून लवकरात लवकर पाणी प्रश्नदेखील सुटणार आहे. ही दिलसादायक बाब आहे. धरणगाव शहरात असलेली जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन या ठिकाणी टाकली जाणार आहे व गल्लोगल्ली शहरात पेव्हर ब्लॉकचे काम जोरात सुरू आहे. भविष्यात होणारी पाईपलाईन पाहता या कामाला थोडा काळ ब्रेक लावणे आवश्यक आहे.