शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

भुसावळ तालुक्यातील सामूहिक पाणीपुरवठा यंंत्रणा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:39 IST

वरणगाव, ता. भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील चार गावाची सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा विजेअभावी दोन दिवसांपासून ठप्प पडली आहे. ...

ठळक मुद्दे३० लाखांहून अधिक थकबाकी झाल्याने वीज कंपनीकडून वीजपुरवठा खंडितचार गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हालनवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील चार गावाची सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा विजेअभावी दोन दिवसांपासून ठप्प पडली आहे. यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.अंजनसोडे, कठोरा बुद्रूक, कठोरा खुर्द, फुलगाव या चार गावांची सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा आहे. या यंत्रणेवर वीज वितरण कंपनीचे ३० लाखांहून अधिक वीज बिल थकीत आहे. यामुळे या योजनेची वीजजोडणी राज्य वीज वितरण कंपनीतर्फे खंडित करण्यात आली आहे. परिणामी पाणीपुरवठा बंद पडल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतानाही वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.सतत बंद पडणारी योजनाचार गावाची सामूहिक पाणीपुरवठा करणारी ही योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत बंद पडत असते. कधी तांत्रिक कारणाने तर कधी वीज बिल थकबाकीपोटी वीज कनेक्शन तोडल्याने, तर कधी पाईप लाईनच्या गळतीमुळे तर कधी जलशुद्धीकरण यंत्रणेमुळे वारंवार बंद पडते. यामुळे नागरिक हैराण झाले आहे.नवीन पाणीपुरवठा योजनेची गरजसामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा ३५ वर्षे जुनी आहे. ही योजना मोडळकीस आल्याने योजनेस कालबाह्य ठरविण्यात आले आहे. त्याकरिता नूतन पाणीपुरवठा योजना उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालण्याची त्रस्त नागरिकांची मागणी आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ