शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

राजकीय पदाधिकाऱ्यांचा आवाहनाला नागरिकांनी दिला फाटा, जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतरही रस्त्यांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:38 IST

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी १४ ते १७ मे दरम्यान ...

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी १४ ते १७ मे दरम्यान ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, गुरुवारी शहराची स्थिती पाहता शहरातील रस्त्यांवर नेहमीपेक्षा जास्त नागरिकांची वर्दळ सुरु असलेली पहायला मिळाली. त्यामुळे नागरिकांनी राजकीय पदाधिकाºयांचा आवाहनाला फाटा देत, कोरोनाबाबत नागरिक अजूनही गंभीर नसल्याचीच एकप्रकारे ग्वाही दिली. शहरातील मुख्य चौकांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी झाली होती. अनेक भागांमध्ये युवकांचे गप्पांचे फड रंगलेले दिसून आले. तसेच शहरातील अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद असतानाही अनेकजण विनाकारण शहरात मोटारसायकल फिरवताना दिसले. त्यामुळे एकीकडे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नागरिक लॉकडाऊनचे गांभिर्याने पालन करत नसल्याने शहरात कोरोना रुग्णांची संख्या अजून वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव