शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागरिकांनी आमदारांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 13:57 IST

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी नऊ गावांमध्ये ''आमदार आपल्या दारी' उपक्रमास सुरुवात

विनायक वाडेकर

मुक्ताईनगर : 'आमदार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील नऊ गावांमध्ये प्रशासनासह हजर अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थ व आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर समस्यांचा पाढा वाचला. या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्याचक्षणी समस्या या विभागाची असेल ती कशी सोडवण्यात येईल यासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी दिरंगाई अथवा हेतुपुरस्सर काम केले जात नसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरत बैठकीतच तंबी देण्यात आली.आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी आय बी शेख, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, आफसरखान, सरपंच सूर्यकांत पाटील, शिवा पाटील इच्छापूर, रुपेश पवार, ग्राम पंचायत सदस्य जनुकाबाई, वैद्यकीय अधिकारी नीलेश पाटील, डॉ. मधुकर तोडासाम, प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, पंकज पांडव, नवनीत पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, सरपंच गणेश थेटे, उपसरपंच प्रमोद इंगळे, गटनेते राजेंद्र हिवराळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते तथा ग्रामस्थ नागरिक व विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस आरोग्य वनविभाग कृषी बँक आदिवासी विकास यासह संपूर्ण तालुक्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.संपूर्ण विभागाचा सर्वप्रथम आढावा घेऊन त्यानंतर ग्रामस्थांच्या समस्या काय आदिवासींचे विविध योजना व अडचणी यांना कसे निराकरण करण्यात येईल यासंदर्भात आमदार पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशेष म्हणजे सामाजिक सामंजस्याने प्रश्न सोडवण्यासंदर्भात विचारविनिमयदेखील करण्यात आला. तहसीलदार श्वेता संचेती यांनीदेखील प्रसंगी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर