शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

चोपडा तालुक्यात वादळी पावसाचा ३६२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:16 IST

६० गावांमध्ये झाले पिकांचे नुकसान

चोपडा : गेल्या दोन दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यात झालेले चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील केळी, लिंबू, आंबा, मका व बाजरी या पिकांचे नुकसान झाले असून ६० गावातील ३६२ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. बाधित झालेल्या क्षेत्रातील पिकांचे पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली.१४ रोजी पहिल्या दिवशी वेळोदे, गलंगी, धानोरा प्र.चो., भवाळे, बुधगाव, घोडगाव, मालखेडा , वाळकी, शेंदणी, कुसुंबा, अनवर्दे, दगडी, गणपूर, लोणी, खर्डी, वरगव्हान, इच्छापूर, बडवाणी, बिडगाव, अडावद, विरवाडे, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चोपडा, चहार्डी, धुपे बु., भारडू, हातेड खु, नागलवाडी वराड, बोरअजंटी, आडगाव, चौगाव, चुंचाळे, मामलदे , कृष्णापुर ,कजार्णे, लासुर, सत्रासेंन, उमर्टी, अंमलवाडी, मोरचिडा तर १५ रोजी हातेड बु., बुधगाव, वडती, खरद, नारद, अंबाडे, नरवाडे, बोरखेडा, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चौगाव, चुंचाळे, मामलदे, कजार्णे आदी ६० गावांमध्ये चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.