शहरं
Join us  
Trending Stories
1
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
2
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
3
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
4
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
5
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
6
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
7
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
8
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
9
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
10
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
11
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
12
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
14
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
15
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
16
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
17
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
18
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
19
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
20
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा तालुक्यात वादळी पावसाचा ३६२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:16 IST

६० गावांमध्ये झाले पिकांचे नुकसान

चोपडा : गेल्या दोन दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यात झालेले चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील केळी, लिंबू, आंबा, मका व बाजरी या पिकांचे नुकसान झाले असून ६० गावातील ३६२ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. बाधित झालेल्या क्षेत्रातील पिकांचे पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली.१४ रोजी पहिल्या दिवशी वेळोदे, गलंगी, धानोरा प्र.चो., भवाळे, बुधगाव, घोडगाव, मालखेडा , वाळकी, शेंदणी, कुसुंबा, अनवर्दे, दगडी, गणपूर, लोणी, खर्डी, वरगव्हान, इच्छापूर, बडवाणी, बिडगाव, अडावद, विरवाडे, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चोपडा, चहार्डी, धुपे बु., भारडू, हातेड खु, नागलवाडी वराड, बोरअजंटी, आडगाव, चौगाव, चुंचाळे, मामलदे , कृष्णापुर ,कजार्णे, लासुर, सत्रासेंन, उमर्टी, अंमलवाडी, मोरचिडा तर १५ रोजी हातेड बु., बुधगाव, वडती, खरद, नारद, अंबाडे, नरवाडे, बोरखेडा, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चौगाव, चुंचाळे, मामलदे, कजार्णे आदी ६० गावांमध्ये चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.