शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चिनावलच्या शेतकऱ्याची केळीची ८०० खोडे समाजकंटकांनी कापून फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:27 IST

वडगाव शिवारातील शेतात समाजकंटकांनी रोपांची सुमारे ८०० खोडे कापून फेकून दिलेली आहेत.

ठळक मुद्देवडगाव शिवारातील घटना नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटपोलिसात गुन्हा दाखलसंशयिताचे नाव देवी

चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथील शेतकरी गोपाळ देवचंद पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात समाजकंटकांनी टिश्यू केळी रोपांची सुमारे ८०० खोडे कापून फेकून दिलेली आहेत. या प्रकाराने चिनावल, वडगाव, विवरा, वाघोदा परिसरातील शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे.वडगाव पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन गोपाळ देवचंद पाटील यांची वडगाव गावानजीक केळी बाग आहे. नुकसान केल्याच्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडगावातून शेतकºयांचे केळी घड चोरून रेल्वेद्वारे मुंबईला घेऊन जातात.दरम्यान, या प्रकाराने नुकसानग्रस्त शेतकरी गोपाळ पाटील यांनी निभोरा पोलिसात फिर्याद दिली. त्यात संशयिताचे नाव देवी असल्याचे म्हटले आहे. सपोनि. जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ.मंडलिक, बाळू पाटील करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर