शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

चातुर्मास आत्मशुध्दीसाठी महत्वाचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:15 IST

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती ...

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती देऊन जातो. चातुर्मास हा एक संस्कार आहे. ज्याच्या माध्यमातून आपले शतकानुशतके चालत आलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचे पुन्हा एकदा अवलोक, पुन्हा एकदा मूल्यमापन आणि पुन्हा आपल्या जीवनात त्या सर्व मूल्यांचे असलेले स्थान हे पाहण्याची संधी या चातुर्मासच्या निमित्ताने मिळत असते. यंदाचा चातुर्मास हा अधिक मास असल्यामुळे पाच महिन्यांचा आहे. या ५ महिन्यांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त आपल्या संस्कृती, परंपरा, मूल्यांचे जतन करूया. बऱ्याच ठिकाणी साधू संतांचे आपल्या नियोजित ठिकाणी येणे झाले. बºयाच साधू संतांचे चातुर्मास कोरोनामुळे बदलावे लागले.सर्वच धार्मिक वर्गासाठी हा एक कसोटीचा काळ आहे. मुलांना जेस शाहेतून घरी आल्यानंतर होमवर्क किंवा स्वयंअध्ययन, वाचन करणे हे खूप महत्वाचे असते, त्याचप्रमाणे यावर्षीचा चातुर्मास सर्वांसाठीच होमवर्क व स्वयंअध्ययनाचा आहे. आपण या कालावधीत काय, काय करायला पाहिजे? हे आता स्वत:च ठरवून घ्यायचे आहे. चातुर्मासमधले पहिले कर्तव्य ‘जयणा’ म्हणजे यतना. जीवदया किंवा विवेकपूर्व आचरण असे म्हटले पाहिजे. ‘जयणा धम्मस्स जननी’ धर्माचा उगमच जीवदयेतून आणि विवेकातून होत असतो. चातुर्मासमध्ये जिवोत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते. यासाठी आपल्याला चालताना वा बाकीचे सगळे व्यवहार करताना जितकी जास्तीत जास्त जीवरक्षा घडू शकते, त्यासाठी जागृत राहणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात लहान लहान किड्यांपासून तर अनेक प्रकारचे जीवजंतू जमीन, वातावरणात फिरत असतात. आजच्या कोरोनासारख्या स्थितीत जर हा मुद्दा विवेक विशेष महत्वाचा आहे. आपण स्वत: सुरक्षित राहून बाकीच्या जीवांनासुध्दा आपल्यामुळे त्रास होणार नाही, यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. जसे वर्षाऋतुमध्ये वातावरण आर्द्र असते, आपल्या मनालासुध्दा करूणेनं आर्द्र बनवण्याची प्रेरणा घेऊन हा चातुर्मास काळ आलेला आहे.- श्रमणसंघीय युवाचार्य प्रवर प.पू. महेंद्रऋषीजी महाराज

टॅग्स :Jalgaonजळगाव