शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्मास आत्मशुध्दीसाठी महत्वाचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:15 IST

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती ...

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती देऊन जातो. चातुर्मास हा एक संस्कार आहे. ज्याच्या माध्यमातून आपले शतकानुशतके चालत आलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचे पुन्हा एकदा अवलोक, पुन्हा एकदा मूल्यमापन आणि पुन्हा आपल्या जीवनात त्या सर्व मूल्यांचे असलेले स्थान हे पाहण्याची संधी या चातुर्मासच्या निमित्ताने मिळत असते. यंदाचा चातुर्मास हा अधिक मास असल्यामुळे पाच महिन्यांचा आहे. या ५ महिन्यांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त आपल्या संस्कृती, परंपरा, मूल्यांचे जतन करूया. बऱ्याच ठिकाणी साधू संतांचे आपल्या नियोजित ठिकाणी येणे झाले. बºयाच साधू संतांचे चातुर्मास कोरोनामुळे बदलावे लागले.सर्वच धार्मिक वर्गासाठी हा एक कसोटीचा काळ आहे. मुलांना जेस शाहेतून घरी आल्यानंतर होमवर्क किंवा स्वयंअध्ययन, वाचन करणे हे खूप महत्वाचे असते, त्याचप्रमाणे यावर्षीचा चातुर्मास सर्वांसाठीच होमवर्क व स्वयंअध्ययनाचा आहे. आपण या कालावधीत काय, काय करायला पाहिजे? हे आता स्वत:च ठरवून घ्यायचे आहे. चातुर्मासमधले पहिले कर्तव्य ‘जयणा’ म्हणजे यतना. जीवदया किंवा विवेकपूर्व आचरण असे म्हटले पाहिजे. ‘जयणा धम्मस्स जननी’ धर्माचा उगमच जीवदयेतून आणि विवेकातून होत असतो. चातुर्मासमध्ये जिवोत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते. यासाठी आपल्याला चालताना वा बाकीचे सगळे व्यवहार करताना जितकी जास्तीत जास्त जीवरक्षा घडू शकते, त्यासाठी जागृत राहणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात लहान लहान किड्यांपासून तर अनेक प्रकारचे जीवजंतू जमीन, वातावरणात फिरत असतात. आजच्या कोरोनासारख्या स्थितीत जर हा मुद्दा विवेक विशेष महत्वाचा आहे. आपण स्वत: सुरक्षित राहून बाकीच्या जीवांनासुध्दा आपल्यामुळे त्रास होणार नाही, यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. जसे वर्षाऋतुमध्ये वातावरण आर्द्र असते, आपल्या मनालासुध्दा करूणेनं आर्द्र बनवण्याची प्रेरणा घेऊन हा चातुर्मास काळ आलेला आहे.- श्रमणसंघीय युवाचार्य प्रवर प.पू. महेंद्रऋषीजी महाराज

टॅग्स :Jalgaonजळगाव