शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

चातुर्मास म्हणजे मांगल्य प्रदान करणारे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:39 IST

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे ...

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे प्रभू महावीर वर्धमान स्वामीने शास्त्रात सांगितले आहे. आषाढ म्हणजे अषढ-षटरिपूंपासून आत्म्याची सुटका. श्रावण म्हणजे श्रवण करणारे, प्रवचन ऐकणारे बना. भाद्रपद म्हणजे भद्रपद - सरल बना. अश्वीन म्हणजे अश्वीनीकुमार - स्वत:चे डॉक्टर स्वत: बना. तात्पर्य स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. कार्तिक म्हणजे करा त्रिक - सम्यक दर्शन सम्पक ज्ञान, समक चरित्र जीवनात जोपासा. या चार महिन्यात ज्याने सद्गुरुंच्या सान्निध्यात किंवा मार्गदर्शनाने धर्म केला त्याचे कल्याण सुनिश्चित आहे.जसे शेतकरी पावसाळ्यात राबराब राबतो, आठ महिन्यांची कमाई चार महिन्यात करतो, तसेच पुण्यात्म्यानी चातुर्मासात धर्म केला तर झाला आठ महिने सुख-शांती मिळते. धर्म म्हटला म्हणजे तप-त्यागाने जीवन सुगंधीत करणे होय. दंभाला तिथे थारा नाही, लोभाला स्थान नाही. फक्त आणि फक्त आत्म ध्यान असते. आत्म गुण विकास, गुणांची शुध्दी, गुणांची प्राप्ती म्हणजेच धर्म होय. आत्मा अनंतगुणांनी भरलेला आहे. चार महिन्यांचा हा कालावधी आपली मनाची स्थिरता वाढविणे आणि आपल्या चेतनामध्ये स्थिरता करून घेण्याचे श्रेष्ठ माध्यम ध्यान असते. स्वाध्याय, जप आणि तपाने आपली आत्मा शुध्द करण्याचा हा काळ असण्यासह चातुर्मास काळ म्हणजे आराधनेचा पवित्र काळ आहे.- मुनीप्रवर श्री मोक्षरक्षित विजयश्री महाराज

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव