शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चातुर्मास म्हणजे मांगल्य प्रदान करणारे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:39 IST

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे ...

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे प्रभू महावीर वर्धमान स्वामीने शास्त्रात सांगितले आहे. आषाढ म्हणजे अषढ-षटरिपूंपासून आत्म्याची सुटका. श्रावण म्हणजे श्रवण करणारे, प्रवचन ऐकणारे बना. भाद्रपद म्हणजे भद्रपद - सरल बना. अश्वीन म्हणजे अश्वीनीकुमार - स्वत:चे डॉक्टर स्वत: बना. तात्पर्य स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. कार्तिक म्हणजे करा त्रिक - सम्यक दर्शन सम्पक ज्ञान, समक चरित्र जीवनात जोपासा. या चार महिन्यात ज्याने सद्गुरुंच्या सान्निध्यात किंवा मार्गदर्शनाने धर्म केला त्याचे कल्याण सुनिश्चित आहे.जसे शेतकरी पावसाळ्यात राबराब राबतो, आठ महिन्यांची कमाई चार महिन्यात करतो, तसेच पुण्यात्म्यानी चातुर्मासात धर्म केला तर झाला आठ महिने सुख-शांती मिळते. धर्म म्हटला म्हणजे तप-त्यागाने जीवन सुगंधीत करणे होय. दंभाला तिथे थारा नाही, लोभाला स्थान नाही. फक्त आणि फक्त आत्म ध्यान असते. आत्म गुण विकास, गुणांची शुध्दी, गुणांची प्राप्ती म्हणजेच धर्म होय. आत्मा अनंतगुणांनी भरलेला आहे. चार महिन्यांचा हा कालावधी आपली मनाची स्थिरता वाढविणे आणि आपल्या चेतनामध्ये स्थिरता करून घेण्याचे श्रेष्ठ माध्यम ध्यान असते. स्वाध्याय, जप आणि तपाने आपली आत्मा शुध्द करण्याचा हा काळ असण्यासह चातुर्मास काळ म्हणजे आराधनेचा पवित्र काळ आहे.- मुनीप्रवर श्री मोक्षरक्षित विजयश्री महाराज

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव