शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना केंद्राने तात्काळ परत बोलवावे: पटोले

By निलेश जोशी | Updated: November 20, 2022 12:32 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही.

जळगाव जामोद:

छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात अवाजवी व वादग्रस्त वक्तव्य करणाºया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्राने तात्काळ परत बोलवावे, अशी मागणी आपण केंद्राकडे करणार आहोत. सोबतच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपने या प्रश्नी महाराष्ट्राची माफी मागावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी जयराम रमेश, एच.के पाटील, बाळासाहेब थोरात, अतुल लोंढे यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. भाजपला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. एक प्रकारे वैचारिक सफाई करण्याचा प्रकार भाजपकडून केला जात असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे इंग्रजांकडून सावरकर ६० रुपयांची पेन्शन  घेत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी यापूर्वीही वारंवार वादग्रस्त व्यक्तव्य केली आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी देखील त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे तोल सुटलेल्या राज्यपालांना केंद्राने त्वरीत माघारी बोलवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींचा इतिहास कलुषीत करण्याचे भाजपचे मनसुबे!छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याची घोषणा करणारी भाजप आज शिवाजी महाराजासंदर्भातच सुधांशू त्रिवेदीच्या माध्यमातून अपशब्द वापरत आहे. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच ते आता समुद्रात बुडवायला निघाले आहेत. त्यामुळे प्रकरणी भाजपने माफी न मागितल्यास भाजपवाल्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोकठोक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले