शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:45 IST

सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात झाले आहे.

ठळक मुद्देलघू पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाचा कारभार चव्हाट्यावरप्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकºयांना फटका‘जलयुक्त’चा निधी परत

मनोज जोशीपहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले असून, लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असल्याने संतप्त भावना शेतकºयांंमध्ये व्यक्त होत आहे.देवळी व गोगडी नदीवर धरणे असून, सततच्या पावसाने धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे दोन्ही नद्यांचा संगम असल्याने याचे प्रवाहित पाणी गोगडी नदीच्या पात्रात येते. सांगवी गावाच्या पुढे या नदीवर लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तर अंतर्गत सिमेंटचा साठवण बंधारा घातला आहे. पण दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंती नाही. पाण्याच्या प्रवाहाला वाट न मिळाल्याने बंधाºयाला भगदाड पडून शेतातून पाणी वाहत आहे. डॉ.जितेंद्र सुधाकर घोंगडे व विजय केशव घोंगडे या शेतकºयांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच ठिकाणी सरंपच ज्योती शंकर घोंगडे, माजी सभापती बाबूराव घोंगडे यांची शेती आहे. तरीही बंधाºयाचे काम रखडले आहे.याच नदीवर दुसºया ठिकाणी अशाच पद्धतीने माजी सरपंच देवकाबाई रामकृष्ण बनकर यांच्या शेताजवळील साठवण बंधाºयाला भगदाड पडल्याने शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या लालफितीचा फटका शेतकºयांना बसत असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त १९ जून २०१५ प्रकाशित केले आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षाचा शेतकºयांना फटका२०१५ मध्ये, नंतर मध्ये एकदा व यावर्षी झालेल्या पावसाने बंधाºयाला भगदाड पडण्याची तिसरी वेळ आहे. या बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लघुपाटबंधारे जलसिंचन विभाग कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून दुरूस्तीची मागणी केली आहे, तर यामुळे होणाºया नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील, अशा आशयाच्या तक्रारी दिल्या आहेत. ‘लोकमत’नेही सत्यता समोर आणली आहे. तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘जलयुक्त’चा निधी परत२०१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलयुक्त शिवाराची कामे करण्यासाठी शासनातर्फे जिल्ह्यात आलेल्या २५ कोटी निधीपैकी ११ कोटी ७६ लाख निधी कामांवर खर्च न करता परत गेला आहे.या बंधाºयासंदर्भात लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे तत्कालीन अभियंता विसावे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मंजुरीचे आश्वासन दिले होते. पण बंधारा दुरूस्तीचे काम दुर्लक्षित आहे. स्वखर्चाने येथील शेतकºयांनी याची दुरुस्ती केली आहे. पण या पावसाने पुन्हा बंधाºयाला भगदाड पडले आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालावे.-बाबूराव केशव घोंगडे,माजी सभापती, पंचायत समिती सभापती, जामनेर 

टॅग्स :RainपाऊसJamnerजामनेर