शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अमळनेर येथे शिवस्वराज्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 12:01 IST

अमळनेर येथील पंचायत समितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

अमळनेर : शासनातर्फे जाहीर केलेला ६ जून शिवस्वराज्य दिन पंचायत समितीत साजरा झाला आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली.यावर्षापासून शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायती ,पंचायत समित्या , जिल्हा परिषदमध्ये सकाळी ९ वाजता शिवस्वराज्यदिन साजरा करण्याचे परिपत्रक १जून रोजी जारी केले होते.अशी आहे ध्वज संहितासटीन चा कपडा असलेला भगवा ध्वज ३ फूट रुंद व ६ फूट लांब होता. त्यावर जिरेटोप , सुवर्णहोन, जगदंब तलवार , शिवमुद्रा , वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हानी अलंकृत केला होता. शिवशक राजदंड १५ फुटाचा बांबू किंवा वासा त्यावर सुवर्ण लाल कापडाची गुंडाळी केली होती. ध्वजावर उलटा सुवर्ण कलश , आंब्याची डहाळी , गाठी , पुष्पहार , अष्टगंध , हळद , अक्षता , कुंकू लावून कलशावर अष्टगंधने शिवशक राजदंड स्वराज्यगुढी असे लिहिले होते. पालथा सुवर्ण कलश म्हणजे शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख, समृद्धी ,समता व स्वातंत्र्याने भरली त्याचे प्रतीक आहे. आमदार अनिल पाटील यांनी शिवरायांच्या व शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन करून गुढी उभारल्यानन्तर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे , प्रवीण पाटील , निवृत्ती बागुल , अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर ,कक्ष अधिकारी किशोर पाटील , विस्तार अनिल राणे , एल डी चिंचोरे , बालविकास प्रकल्प अधिकारी बी बी वारूळकर हजर होते

टॅग्स :GovernmentसरकारAmalnerअमळनेर